शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

न्यूनगंड न बाळगता ध्येयाकडे वाटचाल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:13 IST

अंधश्रद्धेचा परिणाम विद्यार्थ्यांच्या जडणघडण व मानसिकतेवर मोठ्या प्रमाणात होतो. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे संपूर्ण भावविश्व व भवितव्य नकारात्मकरित्या प्रभावित होते.

ठळक मुद्देनितीन पाथोडे : स्पर्धा परीक्षेवर व्याख्यान

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : अंधश्रद्धेचा परिणाम विद्यार्थ्यांच्या जडणघडण व मानसिकतेवर मोठ्या प्रमाणात होतो. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे संपूर्ण भावविश्व व भवितव्य नकारात्मकरित्या प्रभावित होते. परिणामी भितीसोबतच अनेक न्यूनगंडाने विद्यार्थी बळी पडतात. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी मनात कुठलाही न्यूनगंड न बाळगता, ध्येयाकडे वाटचाल करावी यश नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन मंत्रालयात राजस्व विभागात कार्यरत सहायक आयुक्त नितीश पाथोडे यांनी केले.अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि वासनिक अ‍ॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पर्धा परीक्षा आणि अंधश्रद्धा’ या विषयावर आयोजित व्याख्यानामाध्ये ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अ.भा.अंनिसचे जिल्हा संघटक अनिल दहागावकर, वासनिक अ‍ॅकॅडमीचे संचालक संजय वासनिक, प्रा.स्निग्धा सदाफळे, अंनसिचे जिल्हाप्रसिद्धी प्रमुख निलेश पाझारे आदी उपस्थित होते. याप्रसंगी अनिल दहागावकर यांनी विद्यार्थ्यानी जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अंगिकार करून सकारात्मरित्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा, आणि प्रशासकीय सेवेमध्ये सहभागी होऊन राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे, असे विश्वास व्यक्त केले.यावेळी नितीश पाथाडे यांनी विद्यार्थ्यांनी थेट संवाद साधत स्पर्धा परीक्षांशी संबंधित विविध समस्या, विद्यार्थ्यांना पडणारे प्रश्न, स्वत:चा अनुभव कथन केला. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्ते दिली. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.