शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरमध्ये रेल्वेच्या धडकेत 100 हून अधिक बकऱ्यांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 10:37 IST

राजुरा येथील बल्लारपूर मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगजवळ शुक्रवारी (28 जून) सकाळी बकऱ्यांचा कळप रेल्वेखाली चिरडला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देबल्लारपूर मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगजवळ शुक्रवारी सकाळी बकऱ्यांचा कळप रेल्वेखाली चिरडला गेला.जवळपास 100 बकर्‍या मृत्युमुखी पडल्या आहेत.बकरी मालकाचे जवळपास 4 लाखांचे नुकसान झाले आहे.

राजुरा - राजुरा येथील बल्लारपूर मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगजवळ शुक्रवारी (28 जून) सकाळी बकऱ्यांचा कळप रेल्वेखाली चिरडला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत जवळपास 100 बकर्‍या मृत्युमुखी पडल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चुनाळा येथील लिंगय्या नामक गोलकर व्यक्तीच्या जवळपास 150 बकऱ्यांचा कळप रेल्वे क्रॉसिंग जवळील एका शेतात बसविण्यात आला होता. परंतु सकाळी अचानक हा कळप रेल्वे क्रॉसिंगच्या दिशेने पळत सुटला आणि नेमक्या त्याच वेळेस रेल्वे आल्याने जवळपास 100 बकर्‍या आणि मेंढ्या चिरडल्या गेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे बकरी मालकाचे जवळपास 4 लाखांचे नुकसान झाले असून त्याला भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यू