शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

जिवती तालुक्यात वणव्याने लाखोंची वनसंपदा नष्ट

By admin | Updated: March 13, 2016 00:54 IST

राजुरा तालुक्यातील चिखली, पाटण, बिटातील, भेंडवी, रेंगेगुडा, उमरीगुडा, चिखली, पुन्नागुडा या गावातील शेत शिवारात मागील तीन ते चार दिवसांपासून...

हजारो हेक्टर जंगल जळून खाक : मौल्यवान वनस्पती व झाडे जळून खाकपाटण : राजुरा तालुक्यातील चिखली, पाटण, बिटातील, भेंडवी, रेंगेगुडा, उमरीगुडा, चिखली, पुन्नागुडा या गावातील शेत शिवारात मागील तीन ते चार दिवसांपासून वनवा लागला असून यात लाखोची वनसंपदा जळून खाक झाली. परिसरातील हजारो हेक्टरवरील जंगलाला या आगीने विळख्यात घेतले आहे.या वणव्याकडे वनविभागाने कमालिचे दुर्लक्ष केले आहे. याचाच फायदा घेत वन तस्करांनी अवैधरीत्या कापलेल्या सागवान व सागवानच्या पाट्या, बिट जाळून ते काळे करून घेतले आहे. चिखली बिटातील पुन्नागुडा, गणेरी येथील जंगलात सागवानीचे मौल्यवान झाडे मोठ्या प्रमाणावर आहे. ती कापून त्यांना थोड्या प्रमाणात जाळुन काळे करून तस्करी करण्यासाठी वापरले जात आहे. मात्र याकडे वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कमालिचे दुर्लक्ष केले आहे. वणव्यामुळे वन्यप्राणीही जंगलातून गावाकडे पलायन करीत आहे. याविषयी वन अधिकारी नैताम यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. ही आग लागली की लावण्यात आली याबाबत शंका व्यक्त करण्यात येत असुन शुक्रवारी वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन आगीच्या घटनेचा पंचनामा केला. (वार्ताहर)