शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचा मोबदला देण्यात शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: April 8, 2016 01:00 IST

गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाकरिता आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांची शेती अधीग्रहित करण्यात आली.

गोसेखुर्द प्रकल्प : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षउदय गडकरी सावलीगोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाकरिता आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांची शेती अधीग्रहित करण्यात आली. त्या शेतीचा मोबदला देताना मात्र शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट करण्यात आली आहे. शिवाय जास्त जमीन जाऊनही कमी मोबदला देण्यात आला आहे, असे असले तरी आतापर्यंत एकाही लोकप्रतिनिधींनी किंवा शेतकऱ्यांनी या संदर्भात आवाज उठविला नाही.गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामासाठी अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे अधीग्रहण केले. त्यात केवळ जेवढी जमीन गेली, तेवढ्याच जमिनीचा मोबदला त्या-त्या दरानुसार देण्यात आला. परंतु शेतामध्ये असलेल्या विहिरी, कुपनलिका, घरे, मोठमोठी झाडे, किंवा कुंपन या आणि तत्सम बाबींचा कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी त्या लाभापासून वंचीत राहिले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पाच्या कामासाठी अधिग्रहीत करण्यात आल्या, त्या शेतीचे सिमांकन भूमी अभिलेख विभागाच्या मार्फतीने करण्यात येते. त्यात गोसेखुर्द प्रकल्प विभागाचे अधिकारीही उपस्थित राहतात. परंतु सिमांकनाच्या वेळी प्रत्यक्ष जमिनीचीच आराजी गृहीत धरली जात आहे. मात्र शेतात असलेले घर, विहीर, झाडे, कुपनलिका, मोटारपंप, किंवा शेताला करण्यात आलेले कुंपन यांची नोंदच जाणीवपूर्वक घेतली जात नाही. शिवाय काही शेतकऱ्यांची अधिग्रहीत झालेली शेती प्रत्यक्षात जास्त असूनसुद्धा कागदोपत्री कमी दाखविण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी प्रत्यक्ष अधिग्रहीत झालेल्या आराजीची दुरुस्ती करून देण्याच्या मागणीसाठी कार्यालयात चकरा मारतात. सतत पाठपुरावा करूनसुद्धा निगरगट्ट प्रशासन शेतकऱ्यांची बोळवण करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय मोबदल्यापासून वंचित राहावे लागत आहे. एकंदरीत शेतकऱ्यांच्या अधिग्रहीत झालेल्या शेतीचा मोबदला योग्य रितीने न देता या विभागाकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे.