शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

नियंत्रण कक्षाची बियाणे बाजारावर नजर

By admin | Updated: May 15, 2014 23:25 IST

दरवर्षी बियाण्यांच्या कृत्रिम तुटवडा निर्माण करून अनेकजण शेतकर्‍यांची लुट करतात. मात्र यावर्षी कृषी विभागाची बियाण्यांच्या काळ्या बाजारावर करडीनजर राहणार आहे.

चंद्रपूर : दरवर्षी बियाण्यांच्या कृत्रिम तुटवडा निर्माण करून अनेकजण शेतकर्‍यांची लुट करतात. मात्र यावर्षी कृषी विभागाची बियाण्यांच्या काळ्या बाजारावर करडीनजर राहणार आहे. जिल्हास्थळावर एक आणि तालुकास्तरावर १५ अशा एकूण सोळा सोयाबीन नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

कृषी विभागाच्या जिल्हास्तरावरील अधिकार्‍यांच्या नियंत्रणात एक कक्ष सुरू करण्यात आला आहे. तालुकास्तरावरील अधिकार्‍यांना अंमलबजावणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली लागणार आहे. या नियंत्रण कक्षातून सोयाबीन बियाण्यांची उपलब्धता, त्यांचे समान वितरण याची माहिती असणार आहे. मागील वर्षातील चांगल्या प्रतीच्या उपलब्ध सोयाबीनबाबत माहिती संकलित करण्यासह शेतकर्‍यांशी संपर्कात राहून अर्धवेळ गुणनियंत्रकांना नमुने काढावे लागणार आहे. या माध्यमातून शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्ण बियाण्यांची उपलब्धता कशी होईल, यादृष्टीने तालुका कृषी अधिकारी प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यात सोयाबीनचा काळाबाजार होत असल्याचे लक्षात आल्यास कक्षाला कळविण्याचे आवाहनही विभागाने केले आहे. मागील काही वर्षात सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. यामुळे बियाण्यांची मागणीही वाढली आहे. खरिपाच्या तोंडावर कंपन्यांकडून बियाणे येत असले तरी, काही कृषी केंद्र संचालकांकडून कृत्रिम टंचाई भासववली जाते. यामुळे शेतकर्‍यांना जादा रक्कम देऊन बियाणे खरेदी करावी लागतात. मात्र यावर्षी सोयाबीन नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून यावर आळा बसण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील दहा तालुक्यात कापसाचे पीक घेतले जाते. यंदाच्या खरीप हंगामासाठी १ लाख १0 हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे.

यासाठी ४ लख ४0 हजार बिटी कापसाच्या पिशव्यांची मागणी करण्यात आली. पैकी ४ लाख ७१ हजार पिशव्यांचे आवंटन मागणी करण्यात आली. पैकी ४ लाख ७१ हजार पिशव्यांचे आवंटन जिल्ह्यासाठी आयुक्तालयाकडून प्राप्त झाले. खरीप हंगामासाठी ७३ हजार ८00 मेट्रीक टन खताचे आवंटन झाले. सध्या ८ हजार १0६ मेट्रीक टन युरिया टन खताचे आवंटन झाले. इतर खतांचा १८ हजार ४0१ मेट्रीक टन खताचा साठा उपलब्ध असून हा मुबलक असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. मूल येथे रॅक पॉइंट मंजूर असल्याने त्याचा गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्यांना लाभ होईल. असा विश्‍वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. (नगर प्रतिनिधी)