शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

गावतलावातून गाळाचा उपसा

By admin | Updated: June 6, 2017 00:36 IST

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गावतलावातून गाळ उपसण्याचे अभियान सुरु करण्यात आले. कोरपना येथे तहसीलदारांच्या हस्ते त्यांचा प्रारंभ करण्यात आला.

कोरपना येथे कार्यक्रम : शेतीसाठी गाळ वापरण्याचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गावतलावातून गाळ उपसण्याचे अभियान सुरु करण्यात आले. कोरपना येथे तहसीलदारांच्या हस्ते त्यांचा प्रारंभ करण्यात आला.कोरपना तालुक्याच्या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळातील मालगुजारी तलाव (मामा) आहेत. मात्र अतिक्रमण व गाळ साचल्याने त्या तलावात पाण्याचा साठा तयार होत नाही. परिणामी गेल्या तीन-चार वर्षांपासून सतत टंचाईचा सामना गावकऱ्यांना करावा लागत आहे. या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आणि बेशरम झाडाची रोपे झाल्याने शिंगाडा किंवा मासेमारीसाठी तो उपयोगात येत नाही. तलावाचे खोलीकरण करणे व गाळ उपसा व्हावा म्हणून जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडून जलसंधारण विभागाला तलाव हस्तांतर करावा, अशी मागणी नगरसेवक सुहेल आबिद अली यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. आ. अ‍ॅड. संजय धोटे यांनी सतत पाठपुरावा करुन शासनाचे लक्ष वेधले. गावकऱ्यांची मागणी लक्षात घेता अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग यांनी खोलीकरण कामाचे अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. या गावतलावातील बेशरम झाडांचे निर्मूलन व ‘गावयुक्त गाळमुक्त शेत’ करण्यासाठी सामाजिक दायित्व निधी अंतर्गत अल्ट्राटेक कंपनीकडून जेसीबीद्वारे गाळ उपसा करण्यात येत आहे. हा गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापर करावा, असे आवाहन तहसीलदार हरीश गाडे यांनी केले.यावेळी संवर्ग विकास अधिकारी डॉ. संदीप बोन्सीकर जनसत्याग्रह संघटनेचे आबिद अली, सभापती शाम रणदिवे, नारायण हिवरकर, नगरसेवक अशोक डोहे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.