शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

गोंडपिपरीतील गावठाण अतिक्रमणधारकांना पट्टे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 22:25 IST

प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाची मंजुरी मिळूनही कागदपत्र उपलब्ध नसल्याने निवाऱ्यापासून वंचित राहण्याची वेळ गोंडपिपरीतील अनेक कुटुंबावर आली आहे. शहरातील अनेक कुटुंबियांना भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत निवाऱ्यांसाठी अतिक्रमण करूनच जीवन जगावे लागत आहे.

ठळक मुद्देअनेकांना घरकुलाची प्रतीक्षा : तहसीलदारांना मागणीचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवढोली : प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाची मंजुरी मिळूनही कागदपत्र उपलब्ध नसल्याने निवाऱ्यापासून वंचित राहण्याची वेळ गोंडपिपरीतील अनेक कुटुंबावर आली आहे. शहरातील अनेक कुटुंबियांना भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत निवाऱ्यांसाठी अतिक्रमण करूनच जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे गावठाण अतिक्रमणधारकांना पट्टे द्यावी, अशा मागणीचे निवेदन नगराध्यक्ष सपना साकलवार यांच्या नेतृत्वाती शिष्टमंडळानी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.सन १९६६-६७ या वर्षात तहसील कार्यालय गोंडपिपरीनजिक असलेल्या आबादीत जागेवर साधारणत: ६० पेक्षा अधिक कुटुंबियांनी निवाºयासाठी अतिक्रमण करून घरे बांधली होती. त्याला आता ५२ वर्षांचा काळ लोटला आहे. तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने शासन प्रशासनाकडे स्थायी पट्टे देण्याची मागणी होती. या मागणीची दखल घेत महसूल व वन विभाग मंत्रालयातील कक्ष अधिकाºयांनी २० जुलै १९९६ च्या निर्णयानुसार राम मंदिर गावठाण जागेजवळील अतिक्रमणाचे प्रकरण निकाली काढण्याचे निर्देश चंद्रपूर जिल्हाधिकाºयांना दिले होते. तत्कालिन जिल्हाधिकाºयांनी ११ मे १९९९ मध्ये गोंडपिपरीच्या तहसीलदारांना आदेश दिले होते. परंतु, ५२ वर्ष उलटूनही अतिक्रमणधारकांना पट्टे देण्यात आले नाही. राम मंदिर गावठाण जागेवरील अतिक्रमणधारकांकडून दंडाची रक्कमही वसूल करण्यात आली. नगरपंचायती तील गाव नमूना आठमध्ये नोंदही करण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकूल मंजूर झाल. मात्र जागेसंबंधी कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना घरकुलापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांना पट्टे देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.यावेळी प्रवीण नरहरशेट्टीवार, ताराबाई वायकोर, बंडू पुडके, मोरेश्वर गेडाम, परमानंद पल्हाडे, किसन चौधरी, वनिता लटारे, सिताराम वेलादी, विनोद फलके उपस्थित होते.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणTahasildarतहसीलदार