शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

न्यायप्रविष्ठ १६ जनावरांचा कोंडमारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

सहा महिन्यांपूर्वी कत्तलखान्यात जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाला अडवून जनावरांचा जीव वाचविण्यात जिवती पोलिसांना यश मिळाले. २२ जनावरे निर्दयपणे भरून वाहतूक करणाऱ्यावर कार्यवाही करून जनावरे नगरपंचायतच्या ताब्यात देण्यात आली. मात्र जनावरांच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाल्याने सहा जनावरांचा मृत्यू झाला. आजही स्थिती बदलली नाही.

ठळक मुद्देचारा-पाण्याचा अभाव : कोंडवाड्यातील जनावरे कधी घेणार मोकळा श्वास

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : येथील नगरपंचायतच्या कोंडवाड्यात ताब्यात असलेली न्यायप्रविष्ठ मुक्या जनावरांचे हाल सुरू आहे. चारा, पाणी, आरोग्य व स्वच्छतेमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले. शिवाय जवळच्या नागरिकांनाही डासांचा प्रचंड त्रास होत आहे. २२ जनावरांपैकी सहा जनावारांचा मृत्यू झाल्याने १६ जनावरांचा श्वास कधी मोकळा होणार, असा प्रश्न गावकरी विचारत आहे.सहा महिन्यांपूर्वी कत्तलखान्यात जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाला अडवून जनावरांचा जीव वाचविण्यात जिवती पोलिसांना यश मिळाले. २२ जनावरे निर्दयपणे भरून वाहतूक करणाऱ्यावर कार्यवाही करून जनावरे नगरपंचायतच्या ताब्यात देण्यात आली. मात्र जनावरांच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाल्याने सहा जनावरांचा मृत्यू झाला. आजही स्थिती बदलली नाही. कोंडवाडा रक्षकाचे कुठलेही पद मंजूर नसून सध्या न.पंच्या सफाई कामगारांकडूनच जनावरांना चारा व पाण्याची सोय केली जात आहे. मात्र पावसाळा सुरु झाल्याने जनावरांना सोय करण्यास सफाई कामगारांना नाकी नऊ येत आहे.गोरक्षण करणाºया संस्थांशी संपर्कात आहोत. मात्र, त्यांच्याकडे गोवंश ठेवण्याची सध्या व्यवस्था नाही. जागा उपलब्ध होताच गोवंश सुरक्षित ठिकाणी नेण्यात येणार आहे.- विश्वास पुल्लरवार, सहायक पोलीस निरीक्षक, जिवतीसर्वच जनावरांची एकत्र व्यवस्था करणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना काही शर्थीवर जनावरे उपलब्ध करून दिल्यास कुणावरही बोझा पडणार नाही. गोवंशाची देखरेखही होईल.- डॉ. अंकुश गोतावळे, पशुप्रेमी, जिवतीस्वतंत्र कोंडवाडा व रक्षकाचे पद नाही. त्यामुळे गोवंशाचे हाल होत आहे. पोलीस प्रशासनाने गोवंशाच्या निवासासाठी न्यायालयाशी व्यवहार केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही होईल.- वरद थोरात, प्रशासकीय अधिकारी न. पं. जिवती

टॅग्स :Socialसामाजिक