शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

कपाशीवर ‘मर’ रोग

By admin | Updated: July 24, 2014 23:46 IST

पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर विलंबाने पाऊस आल्याने कपाशी, तुरी, सोयाबीनची पिके डोलू लागल्याने शेतकरी समाधान व्यक्त होते.

शेतकरी चिंतेत : हंगामाच्या प्रारंभीच शेतकऱ्यांना फटकाप्रविण खिरटकर - वरोरापावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर विलंबाने पाऊस आल्याने कपाशी, तुरी, सोयाबीनची पिके डोलू लागल्याने शेतकरी समाधान व्यक्त होते. मात्र मागील तीन दिवस सतत पाऊस पडत आहे. यादरम्यान सुर्याचे दर्शन नसल्याने आता कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव होणे सुरू झाले आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कमी खर्चात रोखीचे पीक मानल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाकरिता शेतकऱ्यांनी बियाणे घेतले. त्यामध्ये उगवन क्षमता कमी असल्याने शेती पडणार, या भीतीने लागवडी व मशागतीचा खर्च अधिक असतानाही यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणणात कपाशीची लागवड केली. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पहिल्या पेरण्या व्यर्थ गेल्या. त्यानंतर पाऊस आला. त्यात शेतकऱ्यांनी दुबार तर काहिंनी तिबार पेरणी केली. त्यामुळे कपाशीचे पीक कोवळे असतानाच मर रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. यामध्ये कपाशीच्या पिकाचे मूळ कमजोर होते. अन्न द्रव्य मिळत नाही. त्यामुळे रोपाची वाढ होत नाही व झाड कोलमडून जाते. ज्या कपाशीच्या झाडाला मर रोगाचा प्रादुर्भाव झाला ते झाड मरत असते.शेगाव परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्याच्या शेतात मर रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच कपाशीचे पीक हातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. कपाशीचे उत्पादन मागील काही वर्षांपासून बऱ्यापैकी होत आहे. परंतु उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना दर मिळत नाही. परंतु यावर्षी तरी उत्पादन खर्च पेक्षा अधिक दर मिळेल या आशेत शेतकऱ्यांनी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली आता कपाशीवर मर रोगाने प्रादूर्भाव करणे सुरू केल्याने शेतकरी चांगलाच संकटात सापडला असल्याचे दिसून येते. मागील वर्षीही अतिवृष्टी होऊन वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आताही तसेच होत आहे.