शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

जेसीबीने तोडली बांबूची झाडे वन विभागाचे दुर्लक्ष

By admin | Updated: February 19, 2015 00:42 IST

येथील गोंडी विहीरगाव - ताडाळा वनसंरक्षित कक्ष क्र. ५५३ मध्ये बांबूची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. या बांबूच्या झाडांना जेसीबीने तोडून आतमध्ये ढकलण्यात आली आहेत.

मूल : येथील गोंडी विहीरगाव - ताडाळा वनसंरक्षित कक्ष क्र. ५५३ मध्ये बांबूची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. या बांबूच्या झाडांना जेसीबीने तोडून आतमध्ये ढकलण्यात आली आहेत. त्यामुळे वनविभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.दिवसेंदिवस वृक्षाची अवैध वृक्षतोड होत असल्याने वनाचे क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे वन्यप्राणी गावाकडे यायला लागली आहेत. परिणामी मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मूल परिक्षेत्रात ताडाळा-गोंडी विहीरगाव येथे मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. तसेच खनिज संपत्तीसुद्धा आहे. वनविभागाने जातीने लक्ष घालून वनसंपत्तीचे संरक्षण करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. याच परिक्षेत्रात मुरूमाचे उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. मात्र वनविभागाच्या आशिर्वादाने वनसंपदा व वनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होताना दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)