शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

जलनगर बनले समस्यांचे माहेर घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2017 00:38 IST

शहरातील जटपुरागेट प्रभागांतर्गत येणारे जलनगर वॉर्ड सध्या समस्यांचे मोहरघर बनले आहे. नाव जलनगर असले तरीही येथे पाण्याची भीषण समस्या आहे.

मूलभूत सुविधांचा अभाव: संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी , पालकमंत्र्यांना निवेदनचंद्रपूर : शहरातील जटपुरागेट प्रभागांतर्गत येणारे जलनगर वॉर्ड सध्या समस्यांचे मोहरघर बनले आहे. नाव जलनगर असले तरीही येथे पाण्याची भीषण समस्या आहे. यासोबतच अन्य आवश्यक सुविधांचाही येथे मोठा अभाव आहे. या समस्या तत्काळ मार्गी लावण्याकरिता जलनगर नागरिक संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.जलनगर वॉर्ड मागील ४० वर्षापासून उपेक्षित राहिलेला आहे. या वॉर्डातील नागरिकांमधील बहुतांशी नागरिक हे दोरिद्र्यरेषेच्या अंतर्गत येतात. मात्र त्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात येते. या वॉर्डात पाण्याची सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही मनपा प्रशासनाची आहे. यासोबतच सांडपाणी नियोजन, कचरा संकलन, मलनिस्सारण या बाबींकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन फूटलेली आहे. यामुळे पाण्याची गळती होऊन प्रदूषित पाणी नागरिकांपर्यंत पोहोचते. तसेच घनकचरा नियोजनही थंडबस्त्यात आहे. परिसरात हा कचरा टाकला जातो. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. अनेक घरात मलेरिया, टायफाईड, डेंग्यू, चिकूनगुण्या असे आजार पसरत आहेत. ही समस्या गंभीर असून, महापालिका प्रशासन तसेच संबंधीत लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याकरिता जलनगर नागरिक संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आशुतोष सलील आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले आहे.शिष्टमंडळामध्ये समितीचे अध्यक्ष रवींद्र छबू वैरागडे, विनोद घाटे, मंगेश बेले, चंद्रकांत बोरीकर, अमित वैरागडे, दिलीप घाटे, कल्पना शिंदे, अर्चना ईटनकर, मीना लाखंडे, वर्षा बनकर, सारिका चौधरी, हर्षा साठोणे, रुक्साना शेख यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)