शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

जलनगर बनले समस्यांचे माहेर घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2017 00:38 IST

शहरातील जटपुरागेट प्रभागांतर्गत येणारे जलनगर वॉर्ड सध्या समस्यांचे मोहरघर बनले आहे. नाव जलनगर असले तरीही येथे पाण्याची भीषण समस्या आहे.

मूलभूत सुविधांचा अभाव: संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी , पालकमंत्र्यांना निवेदनचंद्रपूर : शहरातील जटपुरागेट प्रभागांतर्गत येणारे जलनगर वॉर्ड सध्या समस्यांचे मोहरघर बनले आहे. नाव जलनगर असले तरीही येथे पाण्याची भीषण समस्या आहे. यासोबतच अन्य आवश्यक सुविधांचाही येथे मोठा अभाव आहे. या समस्या तत्काळ मार्गी लावण्याकरिता जलनगर नागरिक संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.जलनगर वॉर्ड मागील ४० वर्षापासून उपेक्षित राहिलेला आहे. या वॉर्डातील नागरिकांमधील बहुतांशी नागरिक हे दोरिद्र्यरेषेच्या अंतर्गत येतात. मात्र त्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात येते. या वॉर्डात पाण्याची सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही मनपा प्रशासनाची आहे. यासोबतच सांडपाणी नियोजन, कचरा संकलन, मलनिस्सारण या बाबींकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन फूटलेली आहे. यामुळे पाण्याची गळती होऊन प्रदूषित पाणी नागरिकांपर्यंत पोहोचते. तसेच घनकचरा नियोजनही थंडबस्त्यात आहे. परिसरात हा कचरा टाकला जातो. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. अनेक घरात मलेरिया, टायफाईड, डेंग्यू, चिकूनगुण्या असे आजार पसरत आहेत. ही समस्या गंभीर असून, महापालिका प्रशासन तसेच संबंधीत लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याकरिता जलनगर नागरिक संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आशुतोष सलील आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले आहे.शिष्टमंडळामध्ये समितीचे अध्यक्ष रवींद्र छबू वैरागडे, विनोद घाटे, मंगेश बेले, चंद्रकांत बोरीकर, अमित वैरागडे, दिलीप घाटे, कल्पना शिंदे, अर्चना ईटनकर, मीना लाखंडे, वर्षा बनकर, सारिका चौधरी, हर्षा साठोणे, रुक्साना शेख यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)