शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

चिमूर-वरोरा रस्ता अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:13 IST

चिमूर-उमरेड तसेच चिमूर-वरोरा या मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. या रस्त्याच्या कामामध्ये चिमूर-वरोरा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवला असून पयार्यी रस्त्यावर माती टाकल्याने तसेच काळी गीट्टी अस्ताव्यस्त पसरवल्याने दुचाकी वाहनासाठी हा रस्ता मृत्युला निमंत्रण देत आहे.

ठळक मुद्देचौपदरी रस्त्याचे काम कासवगतीने : प्रवाशांना नाहक त्रास, प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर-उमरेड तसेच चिमूर-वरोरा या मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. या रस्त्याच्या कामामध्ये चिमूर-वरोरा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवला असून पयार्यी रस्त्यावर माती टाकल्याने तसेच काळी गीट्टी अस्ताव्यस्त पसरवल्याने दुचाकी वाहनासाठी हा रस्ता मृत्युला निमंत्रण देत आहे. या रस्त्याचे बांधकाम त्वरित करून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.चिमूर विधानसभा क्षेत्र सध्या राष्ट्रीय महामार्गावर आले आहे. त्यामुळे चिमूरला जोडणारे उमरेड - वरोरा या राष्ट्रीय महामागार्चे काम खासगी कंत्राटदाराकडुन सुरु आहे. या रस्त्याचे काम सुरू असल्याने चिमूर-वरोरा हा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पयार्यी रस्ता तयार करण्यात आला असून या रस्तावर माती, मुरुम व काळी गिट्टी टाकण्यात आली आहे. मात्र या रस्त्यावर पाणी व रोलरने दबाई न केल्याने गिट्टी पुर्णत: उखडली असून सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. या गिट्टीमुळे दुचाकी वाहन धारकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. उमरेड- चिमुर-वरोरा रस्त्याचे काम पूर्ण होण्यात आणखी बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक लक्षात घेऊन पर्यायी रस्ता दुरुस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.नियोजनाचा अभावचिमूर ते वरोरा या ५० किमी रस्त्याचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात करून काम सुरू करण्यात आले. त्यानंतर हा पूर्ण रस्ताच खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चालकांना तब्बल ५० किमीचा प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. हाच रस्ता थोडा-थोडा खोदून काम केले असते, तर वाहन धारकांना त्रास झाला नसता, अशी प्रतिक्रीया प्रवाशांमध्ये आहे.दोन युवकांचा बळीचिमूर-वरोरा चौपदरी रस्त्याचे काम मागील दीड वर्षांपासून सुरू असले तरी कामाची गती अत्यंत धिमी आहे. मागील दोन महिन्यांपासुन काम बंद आहे. त्यात रस्त्यावर पुलासाठी खोदलेल्या खाड्यामुळे शेगाव व खामगाव येथील युवकांना अपघातात जीव गमवावा लागला.दुचाकी चालकाची कसरतया रस्त्यावर माती, मुरूम टाकल्याने मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य आहे. त्यामुळे दुचाकीने प्रवास करताना गॉगल, स्कॉर्प असणे गरजेचे झाले आहे. अनेकवेळा दुचाकी स्लिप होऊन अपघातही घडले आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा