शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

चिमूर-वरोरा रस्ता अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:13 IST

चिमूर-उमरेड तसेच चिमूर-वरोरा या मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. या रस्त्याच्या कामामध्ये चिमूर-वरोरा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवला असून पयार्यी रस्त्यावर माती टाकल्याने तसेच काळी गीट्टी अस्ताव्यस्त पसरवल्याने दुचाकी वाहनासाठी हा रस्ता मृत्युला निमंत्रण देत आहे.

ठळक मुद्देचौपदरी रस्त्याचे काम कासवगतीने : प्रवाशांना नाहक त्रास, प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर-उमरेड तसेच चिमूर-वरोरा या मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. या रस्त्याच्या कामामध्ये चिमूर-वरोरा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवला असून पयार्यी रस्त्यावर माती टाकल्याने तसेच काळी गीट्टी अस्ताव्यस्त पसरवल्याने दुचाकी वाहनासाठी हा रस्ता मृत्युला निमंत्रण देत आहे. या रस्त्याचे बांधकाम त्वरित करून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.चिमूर विधानसभा क्षेत्र सध्या राष्ट्रीय महामार्गावर आले आहे. त्यामुळे चिमूरला जोडणारे उमरेड - वरोरा या राष्ट्रीय महामागार्चे काम खासगी कंत्राटदाराकडुन सुरु आहे. या रस्त्याचे काम सुरू असल्याने चिमूर-वरोरा हा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पयार्यी रस्ता तयार करण्यात आला असून या रस्तावर माती, मुरुम व काळी गिट्टी टाकण्यात आली आहे. मात्र या रस्त्यावर पाणी व रोलरने दबाई न केल्याने गिट्टी पुर्णत: उखडली असून सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. या गिट्टीमुळे दुचाकी वाहन धारकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. उमरेड- चिमुर-वरोरा रस्त्याचे काम पूर्ण होण्यात आणखी बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक लक्षात घेऊन पर्यायी रस्ता दुरुस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.नियोजनाचा अभावचिमूर ते वरोरा या ५० किमी रस्त्याचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात करून काम सुरू करण्यात आले. त्यानंतर हा पूर्ण रस्ताच खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चालकांना तब्बल ५० किमीचा प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. हाच रस्ता थोडा-थोडा खोदून काम केले असते, तर वाहन धारकांना त्रास झाला नसता, अशी प्रतिक्रीया प्रवाशांमध्ये आहे.दोन युवकांचा बळीचिमूर-वरोरा चौपदरी रस्त्याचे काम मागील दीड वर्षांपासून सुरू असले तरी कामाची गती अत्यंत धिमी आहे. मागील दोन महिन्यांपासुन काम बंद आहे. त्यात रस्त्यावर पुलासाठी खोदलेल्या खाड्यामुळे शेगाव व खामगाव येथील युवकांना अपघातात जीव गमवावा लागला.दुचाकी चालकाची कसरतया रस्त्यावर माती, मुरूम टाकल्याने मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य आहे. त्यामुळे दुचाकीने प्रवास करताना गॉगल, स्कॉर्प असणे गरजेचे झाले आहे. अनेकवेळा दुचाकी स्लिप होऊन अपघातही घडले आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा