शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

जिल्ह्यात खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

मागीलकाही दिवसांपासून रोगांचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. तसेच पिकाची वाढ खुंटली आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट हाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरू असल्याने शेतकरी हतलब झाला आहे. पिकांच्या वाढीकरिता पावसाची जास्त गरज असते. मात्र, गरजेपेक्षा जास्त पावसामुळेही पिकांची वाढ खुंटते, निरनिराळ्या रोग व किडींची वाढ होते.

ठळक मुद्देढगाळी वातावरणाचा परिणाम : सोयाबीन, कापसाचे उत्पादन घटणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील आठ ते दहा दिवसांपासून पाऊस सतत सुरू असल्याने पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढले आहे. शिवाय सततच्या ढगाळ वातावरणामध्ये पाऊसही कोसळत असल्यामुळे शेतात काम करताच येत नसल्याने मशागतीवरही परिणाम पडला आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना फवारणीसाठी वेळच मिळत नसल्याने खरीप पिकांवरमागीलकाही दिवसांपासून रोगांचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. तसेच पिकाची वाढ खुंटली आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट हाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरू असल्याने शेतकरी हतलब झाला आहे. पिकांच्या वाढीकरिता पावसाची जास्त गरज असते. मात्र, गरजेपेक्षा जास्त पावसामुळेही पिकांची वाढ खुंटते, निरनिराळ्या रोग व किडींची वाढ होते. यावर्षी सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला असल्याने शेतकरी बेजार झाले आहेत. यावर्षी जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून संततधार पावसाची हजेरी लागली होती. मात्र, त्यानंतर काही दिवस पावसाने दडी मारली. त्यामुळे सोयाबीन, कपाशी या पिकावर मोठ्या प्रमाणात कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे पिके नष्ट होण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी हतबल झाले आहे. कृषी व महसूल विभागामार्फत नुकसानाचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे.यंदा खरीप हंगामाची जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरूवात झाली. पावसाने सुध्दा वेळोवेळी हजेरी लावली. त्यानंतर तालुक्यात जुलैमध्ये पावसाने जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर ऑगस्टमहिन्यात सतत पाऊसकोसळत असल्याने आणि आकाशात ढग आच्छादित असल्यामुळे पिकांना पुरेसा सुर्यप्रकाश मिळणे बंद झाले आहे. सध्या १५.२० दिवसांपासून पावसाची उघडीप सुरू असल्याने खरीप पिकांतील तण वाढले आहे. त्यामुळे पेरणीपेक्षा निंदनाच्या खर्च अधिक करावा लागत आहे. खरीप पिकांची अवस्था वाईट झाली आहे.

टॅग्स :agricultureशेती