शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
5
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
6
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
7
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
8
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
9
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
10
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
11
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
12
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
13
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
14
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
15
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
16
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
17
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
18
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
19
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
20
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी

कोरोनामुक्त गावासाठी कळमना ग्रामपंचायतीचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:20 IST

बल्लारपूर : राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने जून महिन्यात कोरोनामुक्त गाव ही योजना सुरु करण्यात आली आहे. आपले गाव ...

बल्लारपूर : राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने जून महिन्यात कोरोनामुक्त गाव ही योजना सुरु करण्यात आली आहे. आपले गाव कोरोनामुक्त करून आरोग्यदायी जीवनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी १ हजार ३४६ लोकसंख्या असलेल्या कळमना ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे.

गावात निर्जंतुकीकरण फवारणी करणे सुरु केले आहे.

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त निर्मल ग्राम कळमना येथे कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ग्रामपंचायतच्या सरपंच सरला परेकर, उपसरपंच रमेश पोडे, ग्रामपंचायत सचिव विकास तेलमासरे, शामसुंदर झाडे, दौलत शेडमाके, संघर्ष रेनकुंटलावार, सविता नेवारे, कल्पना देशमुख,वैशाली जेणेकर, छाया तलांडे,पोलीस पाटील बेबीनंदा उमरे यांच्या उपस्थितीत गावातील तिन्ही प्रभागात निर्जंतुकीकरण फवारणी करून कोरोना मुक्तीसाठी जनजागृती करण्यात आली.