शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:24 IST

दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसापासून असलेल्या ढगाळी वातावरणामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मागील काही वर्षांपासून ...

दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसापासून असलेल्या ढगाळी वातावरणामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मागील काही वर्षांपासून शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. यावर्षी तर खरीप हंगामामध्ये सोयाबीनचे मोठे नुकसान झाले, तर अतिपावसामुळे कपाशीवर बोंडअळी आली. त्यामुळे दोन्ही पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. दरम्यान, धान पिकाचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, रब्बीकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे सुरू केले. हरभरा, गहू आदी पिकांची लागवड केली. मात्र हे पिकही सद्यस्थितीत बिकट अवस्थेत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, हरभरा पेरणीवर यावर्षी शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले. सध्या हरभरा पीक चांगले बहरले असतानाच आता ढगाळी वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अळीला आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी महागडी औषध फवारणी करीत आहेत. मात्र अळी आटोक्यात येत नसल्याने हे पिकही हातून जाते की काय, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना फवारणीचे औषध पुरवावे, अशी मागणी केली जात आहे.