शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

मानधन व प्रवास भत्त्यात वाढ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 23:08 IST

जिल्हा परिषदतर्फे सिकलसेल नियंत्रण कर्मचारी म्हणून काम करणाºयांना अत्यल्प मानधन व प्रवासभत्ता दिला जातो. परिणामी त्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागते. त्यामुळे मानधन व प्रवासभत्यांमध्ये वाढ करण्याची मागणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देसिकलसेल नियंत्रण कर्मचाऱ्यांची मागणी : हंसराज अहीर यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदतर्फे सिकलसेल नियंत्रण कर्मचारी म्हणून काम करणाºयांना अत्यल्प मानधन व प्रवासभत्ता दिला जातो. परिणामी त्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागते. त्यामुळे मानधन व प्रवासभत्यांमध्ये वाढ करण्याची मागणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थेच्या वतीने जानेवारी २०११ पासून चंद्रपूर जिल्ह्यात सिकलसेल आजाराचे नियंत्रण कार्यक्रम राबविल्या जात आहे. जिल्ह्यात १५ तालुक्यात १ जिल्हा रुग्णालय, चार उपजिल्हा रुग्णालय, नऊ ग्रामीण रुग्णालय आणि ५८ प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर्गत जिल्हा समन्वयक, तालुका पर्यवेक्षक, सिकलसेल स्वयंसेवक, डाटा एंट्री आॅपरेटर आदी कर्मचारी सर्व्हेक्षण, औषधोपचार आणि जनजागृतीचे कार्य प्रभावीपणे करत आहेत.मात्र शासनाकडून या कर्मचाºयांचे मानधन आणि प्रवास भत्त्याकरिता फारच तुटपुंजी रक्कम स्वयंसेवी संस्थेला मिळत आहे. आजचे महागाईच्या काळात या कर्मचाऱ्यांना आपले कुटुंबाचा उदरनिर्वाह सद्याचे मानधन रकमेत करणे कठीण झाले आहे. तर एसटी महामंडळाच्या प्रवास भाडेवाढमुळे कर्मचाºयांना प्रवासभत्ताही पुरेसा नाही. त्यामुळे शासनाने इतर कंत्राटी कर्मचाºयांप्रमाणे सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कार्यरत कर्मचाºयांचे मानधन आणि प्रवास भत्त्यात वाढ करावी, अशी मागणी सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम व जिल्हा कृती समितीचे वतीने निवेदनातून करण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव उमाकांत धांडे, समितीचे अध्यक्ष संजय उमरे, सचिव कृष्णा पाहुणे, वंदना हिंगे, अशोक गिरडकर, विजय घोडमारे, शकील शेख आदी उपस्थित होते.