शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतकºयांच्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:09 IST

जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजूर कुटुंबांच्या जीवनमानात बदल करण्यासाठी शेतकºयांसाठी असणाºया योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच बियाणे वाटपात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी,

ठळक मुद्देहंसराज अहीर : कृषी, मत्स्य, उमेद, आत्मा आदी विभागाची घेतली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजूर कुटुंबांच्या जीवनमानात बदल करण्यासाठी शेतकºयांसाठी असणाºया योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच बियाणे वाटपात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले आहेत.शासकीय विश्रामगृहात मंगळवारी आयोजित बैठकीमध्ये त्यांनी कृषी, मत्स्यविभाग, आत्मा, उमेद आदी विभागांच्या अधिकाºयांशी चर्चा केली. केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पातून शाश्वत शेतीचे महत्व सांगितले आहे. त्यामुळे दीर्घकालीन परिणाम करणाºया योजनांच्या संदर्भात जागरुकतेने लक्ष घालण्याचे आवाहन त्यांनी केले. जलयुक्त शिवार, शेततळे, विविध योजनेतून बंधारे, नाला खोलीकरण आदी योजना शेतकºयांना कायम मदत करणाºया असून याकडे आवर्जून लक्ष वेधावे, असे आवाहन त्यांनी केले.चंद्रपूर जिल्हयात फवारणी करताना विषबाधा झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. या घटनाक्रमांची चौकशी करुन ज्यांची जीवीतहाणी झाली असेल अशांच्या कुटुंबियांना शासकीय मदत तातडीने मिळेल, असे प्रयत्न करावे, असे ना. अहीर यांनी सांगितले. याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन त्यांनी केले. बैठकीला आ. नाना श्यामकुळे, कृषी सभापती अर्चना जीवतोडे, दक्षता समितीचे सदस्य खुशाल बोंडे, जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी शिवदास, जिल्हा कृषी अधीक्षक हसनाबादे, साहायक संचालक मगर, जिल्हा मत्स्य अधिकारी जांबुळे यांच्यासह पं.स.सदस्य महेश टोंगे, प्रवीण ठेंगणे, राहुल सराफ, विजय वानखेडे, नरेंद्र जीवतोडे आदी उपस्थित होते.बोगस विक्रीवर नजर ठेवाऔषधी व बियाणे विकी करताना बंदी घातलेल्या व चुकीच्या बियाण्यांची विक्री होत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवा. कठोर कारवाई करा, शेतकºयांना यासाठी भुर्दड बसता कामा नये, असेही ना. अहीर यांनी बैठकीत स्पष्ट केले.