शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

माजरीत रेतीची अवैध वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 22:55 IST

शिराना नदी, पळसगाव, कोंडा, चलाबर्डी नाला व वर्धा नदीच्या घाटातून दररोज शेकडो वाहनांद्वारे रेतीची अवैध तस्करी सुरू असूनही कानाडोळा केल्या जात आहे. यामुळे महसूल विभागला दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. सोमवारी माजरी शहरातून माजरी कॉलरीकडे एक रेती भरलेला टिप्पर येत होता. पोलिसांनी टिप्पर चालक गौतम संभाजी मगरे रा. शामनगर याची चौकशी केली असता रॉयल्टीच्या पावत्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयाचा शिक्का नव्हता.

ठळक मुद्देरेती माफियांना अभय : महसूल विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : शिराना नदी, पळसगाव, कोंडा, चलाबर्डी नाला व वर्धा नदीच्या घाटातून दररोज शेकडो वाहनांद्वारे रेतीची अवैध तस्करी सुरू असूनही कानाडोळा केल्या जात आहे. यामुळे महसूल विभागला दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.सोमवारी माजरी शहरातून माजरी कॉलरीकडे एक रेती भरलेला टिप्पर येत होता. पोलिसांनी टिप्पर चालक गौतम संभाजी मगरे रा. शामनगर याची चौकशी केली असता रॉयल्टीच्या पावत्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयाचा शिक्का नव्हता. ही पावती पोंभुर्णा तालुक्यातील आष्टी घाटाचे दिसून आले. दीडशे किलोमीटरवरुन येणारी टिप्पर वरोरा येथे न जाता माजरीत कसे आले हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान टिप्पर चालक पळाला असून पोलिसांनी हा टिप्पर जप्त केला आहे. माजरी पोलीस ठाण्यात यापूर्वी कार्यरत असणारे ठाणेदार कृष्णा तिवारी यांनी रेती माफियांवर अंकुश लावला होता. परंतु त्यांची बदली झाल्यानंतर रेतीची अवैध तस्करी वाढली आहे. भद्रावतीचे तहसीलदार महेश शितोडे यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, बांधकाम विभागाला पत्र देऊन रेतीचे मोजमाप करण्याचे कळविले आहे. सोमवारी रात्री टिप्पर जप्त केले.क्षमतेपेक्षा जास्त रेती वाहून नेणाऱ्या टिप्परचे कागदपत्र जप्त केले. पुढील कारवाईसाठी तहसीलदारांकडे अहवाल पाठविण्यात येईल.- सदाशिव ढाकने,ठाणेदार, माजरी