शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

नागरिकांची इच्छाशक्ती असेल तर गावाचा सहज कायापालट!

By admin | Updated: February 7, 2017 00:34 IST

गावकऱ्यांची व युवक- युवतींची ईच्छाशक्ती मोठी असेल तर गावाचा कायापालट व्हायला वेळ लागत नाही, ...

बाबासाहेब वासाडे : फिस्कुटी येथे श्रमसंस्कार शिबिरमूल : गावकऱ्यांची व युवक- युवतींची ईच्छाशक्ती मोठी असेल तर गावाचा कायापालट व्हायला वेळ लागत नाही, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सहकार महर्षी अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे यांनी केले.कर्मविर महाविद्यालय मूलतर्फे फिस्कुटी येथे ‘पर्यावरण संवर्धन व ग्रामोन्नतीकरीता युवाशक्ती’ या विषयावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव अ‍ॅड. अनिल वैरागडे, उपाध्यक्ष डॉ. राममोहन बोकारे, पं. स. सदस्य संजय मारकवार, सरपंच कल्पना निकेसर, प्राचार्य डॉ. अजाबराव वानखेडे, माजी प्राचार्य ते.क. कापगते, उपसरपंच तुळशीराम मोहुर्ले सर्व सदस्य व सुज्ञ नागरिक उपस्थित होते.रासेयो विद्यार्थ्यांनी श्रमदानातून रस्ते, नाल्या स्वच्छ केल्या व रस्त्याच्या कडेला ७५ झाडांचे वृक्षारोपण केले. शिबिराचा समारोप शि.प्र.मं. मूलचे सहसचिव दिनकरराव एडलावार यांच्या अध्यक्षतेखाली व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम कामडे, प्राचार्य डॉ. अ. ह. वानखेडे यांच्या उपस्थितीत झाला. शिबिर काळात विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचा आढावा शिबिर प्रमुख प्रा. डॉ. अनिता वाळके यांनी कथन केला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. अ.ह. वानखेडे यांनीही शिबिर यशस्वीतेबद्दल गावकऱ्यांचे आभार माणून फिस्कुटी येथील ग्रामस्वच्छतेबद्दल पुढाकार घेतलेल्या मुलींचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन अमर निकोडे यांनी तर आभार प्रा. प्रविण उपरे यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)