शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
3
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
4
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
5
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
6
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
7
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
8
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
9
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
10
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
11
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
12
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
13
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
14
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
15
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
16
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
17
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
18
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
19
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

पोटाची भूक आश्वासनावरच विझली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:01 IST

जिल्ह्यात आठ हजाराच्या जवळपास ऑटोचालक असून त्यांच्या भरोश्यावर कुटुंबातील किमान ३० हजार व्यक्तींचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्या या ऑटोचालकांना दररोज सरासरी ४०० ते ५०० रुपये मिळायचे. मात्र दीड महिन्यांपासून ऑटोची चाके बंद झाली आणि भविष्यांची चिंता त्यांना सतावू लागली.

ठळक मुद्देऑटोचालकांची व्यथा : हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे बेहाल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील दीड महिन्यांपासून ऑटोची चाके थांबली आणि हातावर आणून पानावर खाणाºया जिल्ह्यातील आठ हजार ऑटोचालकांवर उपासमारीची वेळ आली. कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले. त्यामुळे सरकार, प्रशासन एवढेच नाही, तर लोकप्रतिनिधींकडे मदतीची याचना केली. मात्र त्यांच्या पदरी आश्वासनापलिकडे काहीच मिळाले नाही. त्यामुळे आम्ही जगायचे तरी कसे, असा प्रश्न सध्या ऑटोचालकांसमोर आहे.जिल्ह्यात आठ हजाराच्या जवळपास ऑटोचालक असून त्यांच्या भरोश्यावर कुटुंबातील किमान ३० हजार व्यक्तींचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्या या ऑटोचालकांना दररोज सरासरी ४०० ते ५०० रुपये मिळायचे. मात्र दीड महिन्यांपासून ऑटोची चाके बंद झाली आणि भविष्यांची चिंता त्यांना सतावू लागली.दरम्यान, शासन स्तरावर मदत मिळावी, यासाठी त्यांनी लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले. मात्र उपयोग झाला नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची भेट घेत जीवनावश्यक साहित्याची किट देण्याची मागणी केली.त्यांनी ऑटोचालकांनी किट देण्याचे मान्य केले. यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले. ऑटोचालकांनी तत्परतेने अर्जही दाखल केले. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली.प्रशासनाकडून मदत नाहीलॉकडाऊनच्या काळातही एखाद्या रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी ऑटो चालक धाऊन येत आहे. मात्र त्यांच्या मागे प्रशासनाचा ससेमिरा लागत आहे. एखाद्या गावावरून रुग्णाला घेऊन आल्यानंतर परत जाताना त्या ऑटोचालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. एवढेच नाही तर पेट्रोलपंपावर पेट्रोल मागूनही दिले जात नसल्याने त्यांची अडचण होत आहे.या आहेत संघटनामहाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनाविदर्भ कामगार ऑटोरिक्षा चालक संघटनाभिमशक्ती ऑटो चालक संघटनामागील दीड महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे व्यवसाय पूर्णत: बुडला आहे. त्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी.- अशोक बुटले, पठाणपुरा

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षा