शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

जिल्ह्यातील शेकडो जनावरे कत्तलखान्याकडे

By admin | Updated: December 21, 2015 00:54 IST

यंदाचे दुष्काळी वातावरण, त्यामुळे बिकट झालेली आर्थिक परिस्थिती आणि त्यातून अनेक पशुपालक आपले पशुधन..

शेतकऱ्यांची लूट : तस्करांनी धरलीय कोरपन्याची वाटचंद्रपूर: यंदाचे दुष्काळी वातावरण, त्यामुळे बिकट झालेली आर्थिक परिस्थिती आणि त्यातून अनेक पशुपालक आपले पशुधन कवडीमोल भावात विकत असून जिल्ह्यातील ही जनावरे कोरपनामार्गे आदिलाबादकडे कत्तलखान्यात नेली जात असल्याची माहिती आहे. काही तस्कर कोरपना येथून वणी मार्गे नागपूरकडे ही जनावरे घेऊन जात असल्याचे बोलले जात आहे. गोहत्याबंदी कायदा लागू झाला असला तरी धडधाकट पाळीव जनावरेदेखील कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती आहे. यंदा जिल्ह्यात अतिशय अल्पपाऊस झाला. त्याचा परिणाम शेती उत्पादनावर झाला आहे. शेतकऱ्यांच्या हाती सरासरी ७० टक्के उत्पादन आले. त्यातच शेतमालाला अल्पभाव मिळत असल्याने शेतीवर झालेला खर्चही त्यातून निघत नाही. त्यामुळे आलेल्या हतबलतेतून शेतकरी अल्प किंमतीत आपली जनावरे कसायांच्या हवाली करीत असल्याचे चित्र आहे. कोरपना तालुका हा तेलंगाणा व यवतमाळ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. त्यातच हा भाग अतिदुर्गम असल्याने या भागावर कुणाचेही लक्ष जात नाही. याचाच फायदा घेऊन जनावरांचे तस्कर या भागात सक्रीय झाले आहेत. गरजवंत शेतकऱ्यांना हेरायचे आणि अतिशय अल्प किंमतीत त्यांच्याजवळील जनावरे खरेदी करायची असा हा गोरखधंदा राजरोस सुरू आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी भरणाऱ्या बैलबाजारातही हे तस्कर सक्रीय असून गरजू शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम हे तस्कर करीत आहेत. यातून पशुपालक शेतकरी नागवला जात आहे. या तस्करांवर पोलिसांची नजर असली तरी अतिशय चतुराईने पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकून जनावरांची तस्करी करीत आहेत. (प्रतिनिधी)