शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मानवाधिकाराचा उपयोग व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:41 IST

सामान्य माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रचलित कायद्यांसोबतच मानवाधिकार आयोग आपले कार्य बजावत असते. मानवाधिकार आयोगाबद्दल जनमाणसांमध्ये प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केले.

ठळक मुद्देकुणाल खेमणार : मानवाधिकाराच्या प्रचारासाठी विद्यार्थ्यांची रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : सामान्य माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रचलित कायद्यांसोबतच मानवाधिकार आयोग आपले कार्य बजावत असते. मानवाधिकार आयोगाबद्दल जनमाणसांमध्ये प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केले. मानवाधिकार दिनानिमित्त ज्युबिली हायस्कूलमधील कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.ज्युबिली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गांधी चौकापर्यंत रॅली काढून मानवाधिकाराचा संदेश दिला. विद्यार्थिनी मयुरी आलम हिने विचार मांडले. यावेळी मयुरी आलम व गौरव गोगे यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान केले.शिक्षणाधिकारी (माध्य.) संजय डोर्लीकर दोरलीकर यांच्या नेतृत्वात ज्युबिली हायस्कूलचे व्ही. एम. तोडासे, खान, एस. पी. वाघमारे, एम. आर. भारसाकडे, पी.सी कोटेवार, एम. डी. मोरे, एस. टी. बर्डे, ए. पी. सुरपाम, एच. पी. धनेवार, एस. डी. बोंडे, एस. यु. उरकुडे, पी. पी मुडेवार, कोमल वारदे, वैशाली परसोडकर, अभिजित कृष्णापूरकर, गोविंद प्रसाद बनवाल उपस्थित होते. संचालन एम.आर. बारसाकडे यांनी केले.