शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मनपासमोर तीन वॉर्ड, एक प्रभाग विधेयकाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 16:53 IST

जो निर्णय मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी घेण्यात आला, तसाच एक वाॅर्ड, एक नगरसेवक महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेसाठी लागू करण्यात यावा, अशी मागणी घेऊन संभाजी ब्रिगेडतर्फे तीन वॉर्ड, एक प्रभाग विधेयकाची मनपासमोर होळी करण्यात आली.

ठळक मुद्देभूमिपुत्र ब्रिगेडतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदनएक वार्ड, एक नगरसेवक नियम लागू करण्याची मागणी

चंद्रपूर : ‘तीन वाॅर्ड, एक प्रभाग’ हा निर्णय सर्वसामान्य लोकांवर अन्यायकारक असल्याचा आरोप करीत भूमिपुत्र ब्रिगेडतर्फे मनपासमोर या विधेयकाची होळी करण्यात आली. त्यानंतर संभाजी ब्रिगेडतर्फे डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.

महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिकांमध्ये तीन वाॅर्ड, एक प्रभाग, तीन नगरसेवक अशी रचना करण्यात आली आहे. परंतु, मुंबई महानगरपालिकेसाठी एक वाॅर्ड, एक नगरसेवक अशी पद्धत ठेवली आहे. एक महाराष्ट्र, एक नियम या धर्तीवर निर्णय अपेक्षित होते. परंतु, हा निर्णय सरळ-सरळ सामान्य लोकांवर अन्याय करणारा आहे. तसेच वास्तविक प्रभाग पद्धतीमध्ये क्षेत्र मोठे असल्याने वॉर्डाचा सर्वांगीण विकास साधला जाऊ शकत नाही. याउलट याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो. त्यामुळे जो निर्णय मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी घेण्यात आला, तसाच एक वाॅर्ड, एक नगरसेवक महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेसाठी लागू करण्यात यावा, अशी मागणी घेऊन संभाजी ब्रिगेडतर्फे तीन वॉर्ड, एक प्रभाग विधेयकाची मनपासमोर होळी करण्यात आली.

यावेळी मागण्यांचे निवेदन भूमिपुत्र ब्रिगेडच्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे डॉ. राजू ताटेवार, डॉ. राकेश गावतुरे, ॲड. प्रशांत सोनुले, विजय मुसळे, डॉ. सिराज खान, ॲड. प्रशांत गव्हाणे, श्रीकांत शेंडे, हेमंत भगत, सोनल भगत, छाया सोनुले, संगीता पेटकुले, रेखा लेनगुरे, आदी उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकPoliticsराजकारण