शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

जिल्हाभरात नागपूर कराराची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:16 IST

वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गुरूवारी ठिकठिकाणी नागपूर कराराची होळी करण्यात आली.

ठळक मुद्देविदर्भ राज्य आंदोलन समितीचा एल्गार : शेकडो विदर्भवाद्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गुरूवारी ठिकठिकाणी नागपूर कराराची होळी करण्यात आली.राजुरा येथे शेतकरी संघटनेचे नेते तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे समन्वयक माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात पंचायत समिती चौकात नागपूर कराराची होळी करण्यात आली. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अ‍ॅड. अरुण धोटे, अ‍ॅड. श्रीनिवास मुसळे, अ‍ॅड. नांदे, अ‍ॅड. आर.टी. सूर, अ‍ॅड. येरणे, अ‍ॅड. पिंपळकर, अ‍ॅड. चौधरी, अ‍ॅड. पुणेकर आदी उपस्थित होते.कोरपना येथील बसस्थानक चौकात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर दिवे, उपाध्यक्ष अरुण नवले, बंडू राजुरकर, अविनाश मुसळे, अनिता गोडे, विनायक हुलके, वासुदेव गोवारदिपे, अविनाश कोटे, कवडू वासेकर, हरिदास वरपटकर, सुभाष तुराणकर, गजानन चौधरी, रामचंद्र दरेकार, सुरेश मोहीतकर, सुरेश राजुरकर, भास्कर मते, नरहरी कुडमेथे, साईनाथ पधरे, प्रमोद उराडे आदी कार्यकर्त्यानी नागपूर कराराची होळी करून नारेबाजी केली.चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ नागपूर करार आणि केळकर समितीचा अहवाल जाळण्यात आला. नागपूर करार बळजबरीने विदर्भावर थोपण्यात आला होता. तसेच केळकर समितीने विदर्भाचा बॅकलॉग चौदा वर्षात पूर्ण करण्यात येईल अस ेअहवालात म्हटले आहे. त्यामुळे या दोन्ही करार व अहवालाच्या प्रती जाळून विदर्भ स्वतंत्र झाल्याचे घोषित करण्यात आले. याप्रसंगी हिराचंद बोरकुटे, प्रा.चिकटे, किशोर पोतनवार, अय्युबभाई कच्छी, सोमेश्वर येलचलवार, शाहिदा शेख, अनवर आलम मिर्जा, अनिल दिकोंडवार, मितीन भागवत, प्रवीण मोरे, सुभाष थोरात, सुरज गावंडे, दिवाकर माणुसमारे, चंद्रशेखरी चांदेकर, वंसत चांदेकर, संदीप देव, शंकर पिंपळकर, सुधाकर मोकदम आदी विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते. ब्रम्हपुरी येथेही नागपूर कराराची होळी करण्यात आली. यावेळी गोविंद भेंडारकर, हरीचंद्र चोले, सुधीर सेलोकर, अशोक रामटेके, डॉ. प्रेमलाल मेश्राम व शेकडो विदर्भवादी उपस्थित होते.जनतेचा संयम पाहू नका -वामनराव चटपकेंद्र व राज्य सरकारने वेगळ्या विदर्भाची घोषणा त्वरित करावी आणि जनतेचा संयम पाहू नये, असे मत अ‍ॅड. वामनराव चटप यांनी यावेळी व्यक्त केले. नागपूर कराराप्रमाणे नोकºयांमध्ये २३ जागा विदर्भातील सुशिक्षित युवकांच्या भरण्यात आलेला नाही व विकासातही याप्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली नाही. गडचिरोली-चंद्रपूर या आदिवासीबहुल जिल्ह्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात निधी देण्यात येत नसल्याचेही अ‍ॅड. चटप यावेळी म्हणाले.