शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

धानपिकांचा सर्वे करून शेतकºयांना मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:54 IST

पावसाच्या लहरीपणामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. धानपिकावर करपा, मावा-तुडतुडा, पाने गुंडाळणारी अळी यासारख्या विविध कीड रोगांनी आक्रमण केल्यामुळे शेतकरी वर्ग बेजार झालेला आहे.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार यांची शासनाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाच्या लहरीपणामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. धानपिकावर करपा, मावा-तुडतुडा, पाने गुंडाळणारी अळी यासारख्या विविध कीड रोगांनी आक्रमण केल्यामुळे शेतकरी वर्ग बेजार झालेला आहे. त्यामुळे धान पिकाचे तत्काळ सर्व्हे करून शेतकºयांना आर्थिक मदत देण्याची मागणी काँग्रेस नेते तथा विधीमंडळ उपगटनेता आ. विजय वडेट्टीवार यांनी शासनाकडे केली आहे.विविध कीड रोगामुळे हाती येणारे पीक नष्ट होत असल्याने गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देऊळगाव येथील दोन शेतकºयांनी २४ आॅक्टोबरला शेतातील उभे असलेले धान पीक जाळून टाकण्याची दुर्दैवी घटना घडली. असे असताना सुद्धा सरकारने सर्व्हे करण्याचे आदेश अद्यापही महसूल, कृषी विभागास दिलेले नाही. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील उभ्या असलेल्या धान पिकावर विविध किडरोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्याने महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाºयांनी प्रत्यक्ष शेतावर जावून पाहणी करावी व अहवाल शासनास सादर करावा आणि कीड रोगामुळे हवालदिल झालेल्या शेतकºयांना शासनाने तातडीने मदत द्यावी तसेच पीक विमा काढलेल्या शेतकºयांना विम्याचे पैसे देण्यात यावे, अशी मागणी आमदार वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.जिल्ह्यातील सावली, सिंदेवाही आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकºयांनी महागडे बियाणे पेरणी केले. मात्र अल्प पावसामुळे ब्रह्मपुरी, सावली आणि सिंदोही तालुक्यातील ४० ते ५० गावांना रोवणी करता न आल्यामुळे शेकडो एकर शेती पडीत आहे. यात शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अखेरच्या टप्यात असलेले धानपीक वातावरणाच्या बदलामुळे व पाहिजे त्या प्रमाणात पाणी न मिळाल्याने करपा, मावा, तुडतुडा, पाने गुंडाळणारी अळीची मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल असून शासनाने तत्काळ मदत करावी.