शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

मृतकांच्या वारसांनी सरकारी विम्याचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:35 IST

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान सुरू आहे. त्यामुळे अनेक व्यक्तींचा नाहक बळी जात आहे. कामगार, श्रमिक, छोटे दुकानदार आदी व्यक्तीवर ...

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान सुरू आहे. त्यामुळे अनेक व्यक्तींचा नाहक बळी जात आहे. कामगार, श्रमिक, छोटे दुकानदार आदी व्यक्तीवर त्यांच्या कुटुंबांचे उदरनिर्वाह अवलंबून असते. कोरोना काळात अनेक आकस्मिक मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होत आहे. त्या कुटुंबाची आर्थिक, मानसिक हानी होत आहे, जी कधीही भरून निघणारी नाही. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न कुटुंबासमोर निर्माण झालेला आहे. अशावेळी कुठल्याही सरकारी बँकांमध्ये खाते काढून शासकीय योजनेनुसार बचत केलेले असल्यास आणि त्यांच्या खात्यामधून दर वर्षाला १२ रुपये विमा कपात केला जातो. हा दोन लाखांपर्यंत विमा असतो. तसेच प्रति वर्षाला ३३० रुपयांचा विमा असल्यास त्यालासुद्धा नैसर्गिक मृत्यू करिता जवळपास दोन लाखांचा विमा मिळतो. खातेधारकांनी विमा काढलेला असेल तरी बहुतांश कुटुंबातील इतर व्यक्तीला याची माहिती नसते. त्यामुळे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे कोरोना या किंवा इतर कारणामुळे निधन झाले असेल व तो व्यक्ती बँक खातेधारक असल्यास कुटुंबातील इतर व्यक्तीने संबंधित बँकमध्ये जाऊन विमा आहे की नाही या बाबीची चौकशी करावी आणि विमा असल्यास आवश्यक कागदपत्रासह विम्याची केस तयार करून विमा मिळवावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अश्विन मेश्राम यांनी केले आहे.