शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

हरभरा पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST

यावर्षी सुरुवातीला शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. यानंतर परतीच्या अवकाळी पावसाने घात केला. खरीप हंगामातील पिके ऐन कापणीच्या अवस्थेत असतानाच पावसाने थैमान घातले. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. या संकटातून सावरुन शेतकऱ्यांनी उधार, उसणवारी करीत रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकाची पेरणी केली.

ठळक मुद्देचिंता वाढली : ढगाळ वातावरण आणि धुक्यांमुळे परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात मागील चार- पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादूर्भाव झाला असून शेतकरी यामुळे त्रस्त झाले आहे. सोयाबीन, कापसाचे उत्पादन हातचे गेल्यानंतर आता हरभर पिकही वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांना आहे.यावर्षी सुरुवातीला शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. यानंतर परतीच्या अवकाळी पावसाने घात केला. खरीप हंगामातील पिके ऐन कापणीच्या अवस्थेत असतानाच पावसाने थैमान घातले. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले.या संकटातून सावरुन शेतकऱ्यांनी उधार, उसणवारी करीत रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकाची पेरणी केली. जिल्ह्यात हरभरा पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र चार ते पाच दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण, पहाटे पडणारे दाट धुके अशा हवामान बदलामुळे या पिकाला चांगलाच फटका बसत आहे. यामुळे रब्बी पिकही वाया जातो की, काय अशी भीती शेतकºयांना सतावत आहे.निसर्गाची शेतकऱ्यांवर अवकृपायावर्षी निसर्गाने साथ न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. अशीच स्थिती राहील तर शेतकºयांनी जगायचे कसे, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.अवकाळीनंतर हरभरा पिकावर भिस्त होती. ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावरही मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पीक धोक्यात आल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे.- बंडूजी बोभाटे, शेतकरी गोवरी

टॅग्स :agricultureशेती