शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

शेतकऱ्यांचे गळफास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:19 IST

कृषिपंपांना २४ तास वीज पुरवठा देण्यात यावा, या मागणीसाठी तालुक्यातील शेतकºयांनी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयासमोर गळफास आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : कृषिपंपांना २४ तास वीज पुरवठा देण्यात यावा, या मागणीसाठी तालुक्यातील शेतकºयांनी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयासमोर गळफास आंदोलन केले.सोयाबीनचे पीक निघाले असल्याने चना, गहू, पिकांकरिता शेतजमिनी तयार करण्याचे काम शेतात सुरू आहे. काही शेतकºयांची चना व गव्हाची पेरणी झाल्याने त्या पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. तसेच वातावरण उष्ण असल्याने कपाशीच्या पिकांना पाणी पाहिजे. असे असताना कृषिपंपाला आठवड्यातून तीन दिवस रात्री तर चार दिवस दिवसा थ्री फेज वीज पुरवठा देण्यात येत आहे.दिवसा मिळणारा थ्री फेज वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे टेमुर्डा, पांढरतळा, मांगली, पिंपळगाव, बोरगाव आदी गावातील शेतकºयांनी राष्टÑवादी कॉंग्रेस ओबीसी सेल चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष नितीन मत्ते यांच्या नेतृत्वात वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयासमोर गळफास आंदोलन केले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत उठणार नाही व गळफास घेऊ, अशी भूमिका घेतल्याने घटनास्थळावर पोलिसांना पाचारण करण्यात आले. वीज वितरण कंपनीच्या वरोरा विभागीय कार्यालयाने तातडीने प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला. त्यात रात्रीच्या वीज पुरवण्यात बदल करून रात्री दोन ते सकाळी १० वाजेपर्यंत थ्री फेज लाईन देण्याची मागणी मान्य झाल्याने पाच तासांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :StrikeसंपFarmerशेतकरी