शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

दादा, भाऊ, ताई, मामा, काका, मावशी गावाकडे कधी येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:13 IST

खांबाडा : ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्यामुळे गावातील पुढारी व उमेदवारांना आता बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या मतदारांची आठवण ...

खांबाडा : ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्यामुळे गावातील पुढारी व उमेदवारांना आता बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या मतदारांची आठवण सतावू लागली आहे. अनेक नागरिक पोटापाण्याचा प्रश्न घेऊन शहर वा दुसऱ्या गावखेड्यांकडे रोजगार व नोकरीच्या शोधात गेले. ही मंडळी आता तिकडेच स्थायिक झाली आहेत. ही मते आपल्या झोळीत पडावीत म्हणून उमदेवारांचा या मतदारांवर डोळा आहे.

गावपुढारी व उमेदवार या मतदारांशी फोनवरून संपर्क साधून ताई, आक्का, मावशी, काका, दादा, वहिनी, आजी, आजोबा अशा गोड शब्दात तुम्हाला गावाकडे यावेच लागेल. मी ग्रामपंचायतीकरिता उभा आहे, अशी साद घालत आहे. १५ जानेवारीला या मतदारांना मतदानासाठी गावाकडे कसे आणायचे, यासाठी जोरात प्रयत्न सुरू आहेत. ग्रामपंचायत निवडणुका अटीतटीच्या होत असल्याने या मतदारांचे मतही बहुमोल ठरणार आहे. ही बाब विचारात घेऊन उमेदवार बाहेरगावी स्थायिक झालेल्या मतदारांना मतदानासाठी येण्याचे साकडे घालत आहेत.