शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

शेतकऱ्यांना बळ देण्यास सरकार तत्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:29 IST

केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या. शेतकºयांना आर्थिक बळ देण्यासाठी अनेक सरकार तत्पर असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. खांबाळा येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : खांबाळा येथे शेतकरी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या. शेतकºयांना आर्थिक बळ देण्यासाठी अनेक सरकार तत्पर असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. खांबाळा येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी आमदार अरूण अडसड, आमदार नाना शाामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी पालकमंत्री संजय देवतळे, विजय राऊत, अनिल बुजोणे, बाबा भागडे, राजेश मुन, वरोरा पं.स. सभापती रोहीणी देवतळे, भद्रावती पं. स. सभापती विद्या कांबळे, वरोऱ्याचे नगराध्यक्ष अध्यक्ष एहतेशाम अली, चंद्रकांत गुंडावार, तुळशिराम श्रीरामे, नरेद्र जिवतोडे, जि.प. सदस्य राजु गायकवाड, विजय मोकाशी, सोमलकर, ओमप्रकाश मांडवकर, रवी कष्टी, जि.प. सदस्य ज्योती वाकडे, दाते, पं.स. सदस्य प्रवीण ठेंगणे, पं. स. सदस्य नाजुका मंगाम, भद्रावती न. प. सदस्य प्रशांत डाखरे, धनंजय पिंपळशेंडे, सतीश दांडगे, उमश बोढेकर, सुरेश महाजन, वसंता बावणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.आमदार अडसड यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली. जनतेसाठी सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांना घेऊन कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जाण्याचे आवाहनही केले. केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. जलयुक्त शिवार, नाला खोलीकरण योजना यासारख्या योजनातून पाण्याची पातळी वाढवण्याची सुरू असलेली धडपड हे बघता पुढील दोन ते तीन वर्षांंमध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्याची गरज पडणार नाही, असेही सांगितले.दरवर्षी शेती करण्याइतपत पैसा त्यांच्या हातात असेल. शेतकरी पूर्णत: स्वावलंबी होईल अशाच पद्धतीचे नियोजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने करीत आहे. आमदार शामकुळे यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी कृषी योजना व माजी मंत्री संजय देवतळे यांनी जिल्ह्यातील शेतकºयांच्या स्थितीबद्दल विचार मांडले.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर