शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना बळ देण्यास सरकार तत्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:29 IST

केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या. शेतकºयांना आर्थिक बळ देण्यासाठी अनेक सरकार तत्पर असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. खांबाळा येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : खांबाळा येथे शेतकरी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या. शेतकºयांना आर्थिक बळ देण्यासाठी अनेक सरकार तत्पर असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. खांबाळा येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी आमदार अरूण अडसड, आमदार नाना शाामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी पालकमंत्री संजय देवतळे, विजय राऊत, अनिल बुजोणे, बाबा भागडे, राजेश मुन, वरोरा पं.स. सभापती रोहीणी देवतळे, भद्रावती पं. स. सभापती विद्या कांबळे, वरोऱ्याचे नगराध्यक्ष अध्यक्ष एहतेशाम अली, चंद्रकांत गुंडावार, तुळशिराम श्रीरामे, नरेद्र जिवतोडे, जि.प. सदस्य राजु गायकवाड, विजय मोकाशी, सोमलकर, ओमप्रकाश मांडवकर, रवी कष्टी, जि.प. सदस्य ज्योती वाकडे, दाते, पं.स. सदस्य प्रवीण ठेंगणे, पं. स. सदस्य नाजुका मंगाम, भद्रावती न. प. सदस्य प्रशांत डाखरे, धनंजय पिंपळशेंडे, सतीश दांडगे, उमश बोढेकर, सुरेश महाजन, वसंता बावणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.आमदार अडसड यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली. जनतेसाठी सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांना घेऊन कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जाण्याचे आवाहनही केले. केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. जलयुक्त शिवार, नाला खोलीकरण योजना यासारख्या योजनातून पाण्याची पातळी वाढवण्याची सुरू असलेली धडपड हे बघता पुढील दोन ते तीन वर्षांंमध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्याची गरज पडणार नाही, असेही सांगितले.दरवर्षी शेती करण्याइतपत पैसा त्यांच्या हातात असेल. शेतकरी पूर्णत: स्वावलंबी होईल अशाच पद्धतीचे नियोजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने करीत आहे. आमदार शामकुळे यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी कृषी योजना व माजी मंत्री संजय देवतळे यांनी जिल्ह्यातील शेतकºयांच्या स्थितीबद्दल विचार मांडले.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर