शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मिळाला भोपळा; तरीही आशेचे नवे किरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 05:00 IST

शेतकऱ्यांना डिजिटल व हायटेक सुविधा देण्यासाठी पीपीपी मॉडेलवर योजनांची सुरुवात केली जाईल. शेतकऱ्यांकडून थेट धान्य खरेदीसाठी सरकारी केंद्र उभारण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांना पैसैही थेट बँक खात्यात जमा होणार आहेत. कृषी आधारित स्टार्टअप्सना नाबार्डकडून मदतीची योजना जाहीर केली. त्याचे थेट लाभ जिल्ह्याला मिळण्याची शक्यता कमी आहे. रेल्वे विकासाबाबतही जिल्ह्याला काही मिळाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात उद्योगासाठी तरतूद करण्यात आली.  त्यामुळे नवा रोजगारपूरक मोठा उद्योग येण्याची आशा आहे. कोळशापासून रसायन निर्मितीसाठी चार पायलट प्रकल्पांची घोषणा झाली. परंतु, त्यात चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश होईल की नाही, याबाबतही अनिश्चितता आहे. अर्थसंकल्पाचे भाजपकडून समर्थन केले तर विरोधी पक्ष, विविध क्षेत्रातील मान्यवर व सामान्य नागरिकांनी अपेक्षाभंग झाल्याचे मत व्यक्त केले आहे.केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार, डिजिटल बँकिंग देशातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश व्यक्त करण्यात आला. यासाठी ७५ जिल्ह्यांत ७५ डिजिटल बँकिंग यूनिट्स सुरू केले जाणार आहेत. हे बँकीग युनिटस कोणत्या जिल्ह्यात तयार केले जाणार, याची माहिती जाहीर झाली नाही.शेतकऱ्यांना डिजिटल व हायटेक सुविधा देण्यासाठी पीपीपी मॉडेलवर योजनांची सुरुवात केली जाईल. शेतकऱ्यांकडून थेट धान्य खरेदीसाठी सरकारी केंद्र उभारण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांना पैसैही थेट बँक खात्यात जमा होणार आहेत. कृषी आधारित स्टार्टअप्सना नाबार्डकडून मदतीची योजना जाहीर केली. त्याचे थेट लाभ जिल्ह्याला मिळण्याची शक्यता कमी आहे. रेल्वे विकासाबाबतही जिल्ह्याला काही मिळाले नाही. कोळशापासून रसायन निर्मिती तयार करण्यासाठी चार पायलट प्रोजेक्टची घोषणा झाली. मात्र, देशातील कोणत्या क्षेत्राची निवड होते, त्यावरच पुढचे अवलंबून आहे. 

 

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022