शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

गोंडवनातील कवितांनी घेतला रसिकांच्या मनाचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:58 IST

सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूरद्वारे आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या दुसºया दिवसाची सुरूवात ‘गोंडवनातील कविता’ या कविसंमेलनाने झाली. या संमेलनातील कवितांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.

ठळक मुद्देसूर्यांशचे राज्यस्तरीय संमेलन: कविसंमेलन झाले लक्षवेधी

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूरद्वारे आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या दुसºया दिवसाची सुरूवात ‘गोंडवनातील कविता’ या कविसंमेलनाने झाली. या संमेलनातील कवितांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी कविवर्य ना. गो. थुटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘सूर्याला दिवस जातात’ या कवितासंग्रहाचे कवी डॉ. विद्याधर बन्सोड, डॉ. धनराज खानोरकर उपस्थित होते. संचालन अविनाश पोईनकर यांनी केले.या कविसंमेलनात आपल्या दर्जेदार कविता सादर करुन कवींनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मधुकर गराटे, दीपक शिव, रेवानंद मेश्राम, राम रोगे, रंगनाथ रायपुरे, रवी धारणे, निता कोंतमवार, संगिता धोटे, सीमा पाटील, वर्षा चोबे, बी.सी. नगराळे, प्रभाकर धोपटे, प्रदीप हेमके, गुलाम मुळे, गीता रायपुरे, सुनील बावणे, विवेक पत्तीवार, विजय वाटेकर, धंनजय साळवे, स्वप्नील मेश्राम, गजानन ताजने, सुमेधा श्रीरामे, जयस्वाल, मंगेश जनबंधू, शालिक घरडे, चित्रलेखा धंदरे, नरेंद्र कन्नाके, अविनाश टिपले, महेश कोलावार, एकनाथ बुद्धे, तुलाराम चोले, लक्ष्मण पारखी आदी कवींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.