शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

शिक्षणासह ध्येय निश्चितीची गरज

By admin | Updated: February 10, 2017 00:49 IST

निसर्गाने प्रत्येकाला एक सुप्तगुण दिला आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणती ना कोणती कला असते.

सोनाली कुलकर्णी : बीआयटीतील ‘आॅरा’ कार्यक्रमाचा समारोपचंद्रपूर : निसर्गाने प्रत्येकाला एक सुप्तगुण दिला आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणती ना कोणती कला असते. त्या कलेला व सुप्तगुणाला वाव मिळाला तर व्यक्तिमत्व अधिक प्रभावशाली होत असते. अनेकदा त्या व्यक्तीतील ते गुण मनुष्याला यशोशिखरावर नेऊन ठेवतात. त्यासाठी शिक्षणासह ध्येय निश्चितीची गरज असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले.बल्लारपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीतर्फे आयोजित ‘आॅरा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी संस्थाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, कार्याध्यक्ष संजय वासाडे, प्राचार्य डॉ. बसवराज, प्रा. परमार, प्रा. सत्यनारायण, प्रा. गुप्ता, प्रा. जयश्री गावंडे, प्रा. रजनीकांत गुप्ता, प्रा. मनीष तिवारी, प्रा. अमृता बल्लाळ, आॅराचे अध्यक्ष रोहित आंबोरकर यांची उपस्थिती होती. यादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तूत झाले. यावेळी मिस बीआयटी म्हणून चैतन्या मेश्राम तर मिस्टर बीआयटी म्हणून शैलेश खोब्रागडे यांची निवड करण्यात आली. यशस्वीतेसाठी प्रा. विपीन गुल्हाने, प्रा. विशाल पिंपळकर, प्रमोद खरेबियन, अविनाश वासाडे, प्रणय बोगर, गोपाल यादव, अक्षय झाडे, शफाकत अली, रोहिणी डांगे, अक्षय डुकरे, संकेत पिदूरकर, सौरभ घोंगे, सना काझी, गजानन अडवे, प्रसाद सोनेकर, निखीलेश डवळे, कांबळे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)