शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

‘त्या’ शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:40 IST

सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव परिसरातून गोसेखुर्दचा उजवा कालवा आलेला आहे. यासाठी काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कमी मोबदला देऊन संपादित केल्या. मात्र आता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करीत आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : गोसेखुर्दच्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव परिसरातून गोसेखुर्दचा उजवा कालवा आलेला आहे. यासाठी काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कमी मोबदला देऊन संपादित केल्या. मात्र आता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करीत आहेत. त्यांना अतिरिक्त मोबदला देण्यात येत आहे. त्यामुळे पूर्वी संपादित केलेल्या शेतमालकावर अन्याय होत असल्याने त्या शेतकऱ्यांनासुद्धा वाढीव मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.मागील नऊ-दहा वर्षांपूर्वी नवरगाव परिसरात गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याचे काम सुरू करण्यात आले. तेव्हाचे कार्यकारी अभियंता व कंत्राटदार गोसेखुर्द कार्यालय नागभीड विभाग क्रमांक ३ यांनी शेतजमीन संपादित करण्यासाठी शेतकऱ्यांसोबत वाटाघाटी करून त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणे २०१०-११ मध्ये काही शेतकऱ्यांना समजावून तर काहींवर दबाव टाकून शेतजमिनी संपादित केल्या. मात्र काही शेतकऱ्यांनी विरोध करीत जमीन देण्यास नकार दिला. परिणामी उजव्या कालव्याचे काम अर्धवट झाले आहे. त्यावेळी संपादित केलेल्या जमिनी अत्यल्प भाव देण्यात आला. तर जमिनी संपादित केल्यामुळे शेतकºयांना दहा वर्षांपासून सदर जमिनीतून येणाऱ्या उत्पन्नापासून मुकावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. मात्र अलिकडे ज्या शेतकऱ्यांनी जमीन संपादित करीत आहेत. अशा शेतकºयांना शासनाने २०१८ मध्ये आजच्या बाजारभाव मुल्याने किंमत दिली. त्यावरही २५ टक्के वाढ दिली. त्यामुळे या शेतकऱ्यांना चारपट मोबदला दिला. मात्र पूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. त्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून त्यांनाही आजच्या बाजारभावानुसार फरकाची रक्कम देवून विक्रीपत्र नोव्हेंबर महिन्यात द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.यावेळी प्रकाश बावणकर, विनोद गहाणे, राजू लांजेवार, मनोहर गहाणे, गुलाब गायकवाड, मधुकर बन्सोड, गणपत गहाणे, अरविंद कामडी, विजय प्यारमवार आदी उपस्थित होते.