शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जिल्हा परिषद शाळांचे भवितव्य अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 23:58 IST

जि. प. शाळांतील १० पेक्षा कमी पटसंख्येविषयी सकारात्मक तोडगा काढण्याऐवजी शाळा समित्यांकडून ठराव मागवून केवळ वेळ मारून नेण्याचा निर्णय सरकारने घेतला.

ठळक मुद्देपालकांमध्ये नाराजी : शाळा बंदचा निर्णय अन्यायकारक

ऑनलाईन लोकमतचिखलपरसोडी: जि. प. शाळांतील १० पेक्षा कमी पटसंख्येविषयी सकारात्मक तोडगा काढण्याऐवजी शाळा समित्यांकडून ठराव मागवून केवळ वेळ मारून नेण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे संविधानातील मूलभूत हक्कांवर गदा आली आहे असून नागभीड तालुक्यातील सुमारे ३० शाळांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा अधिकार असून यापासून कुणीही वंचित राहु नये, यासाठी सर्व शिक्षण अभियान अंतर्गत विविध योजना सुरू केल्या. दरम्यान, ज्या जि.प. शाळेची १० टक्क्यापेक्षा कमी आहे. अशा सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या शाळेतील विद्यार्थ्यांना अन्य शाळेत सामावून घेण्याचे धोरण जाहीर केले. परंतु, त्यामध्ये अनेक विसंगती आहेत. तालुक्यातील ३३ जि.प. शाळांचे नाव संभाव्य बंदच्या यादीमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे.२०१४ ते २०१८ सत्रादरम्यान ज्या शाळेची पटसंख्या १० टक्के पेक्षा कमी झाली आहे. अशा शाळा बंद होणार असून त्यासाठी शासनाने शाळा व्यवस्थापन कमिटीकडून ठराव मागविला आहे. त्यामध्ये सारंगड, जीवनापूर (ढोला) रानपरसोडी, खडकी, कोदेपार, कोटगाव, उर्द शाळा नागभीड, बाळापूर खुर्द, चारगाव माना नवा नगर, बोथली, भिकेश्वर, उषाळमेंढा, मोहाळी (मो.) ढोरपा, सोनुली बु. तुकूम (ती), कसर्ला, आलेवाही, चारगाव चक, कोसंबी, धामणगाव चक, बाम्हणी, कच्चेपार, तेलीमेंढा, वासाळामेंढा, चिखलगाव, म्हसली गंगासागर हेटी आदी शाळांचा समावेश आहे. या शाळेत पटसंख्या १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. गोंविदपूर-मांगरुड, डोंगरगाव व पळसगाव या शाळेची पटसंख्या १०० पेक्षा अधिक असतानाही चुकीचे निकष लावण्याले, असा आरोप जागरूक पालक करीत आहेत. या शाळा दुसºया गावातील शाळांना जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, २ ते ४ पेक्षा अधिक किमी वरच्या गावातील शाळेत पाल्यांना पाठविण्यास पालकांचा प्रचंड विरोध आहे. गावखेड्यातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण घेताना असंख्य संकटांचा सामना करावा लागत आहे. यावर पर्याय न काढता चुकीचे निकष लावण्यात आले.