शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मागण्यांच्या पूर्ततेसाठी बल्लारपुरात आदिवासींची धरणे

By admin | Updated: February 29, 2016 00:37 IST

येथील नगर परिषद चौकात आदिवासी बांधवांनी आपल्या मागण्यांकरिता शुक्रवारी धरणे आंदोलन केले.

बल्लारपूर : येथील नगर परिषद चौकात आदिवासी बांधवांनी आपल्या मागण्यांकरिता शुक्रवारी धरणे आंदोलन केले.राजे खांडक्या बल्लारशाह महाराज यांच्या समाधीस्थळाची नोंद पुरातत्व विभागाने करावी, समाधीस्थळाच्या मार्गावर प्रवेशद्वार उभारावे, बिरसा मुंडा स्मृतीस्थळाची जागा संस्थेला मिळावी, रमाई घरकूल योजनेसारखी आदिवासींची घरकूल योजना नगरपालिकांंतर्गत राबविण्यात यावी या व इतर मागण्यांकरिता येथील आदिवासी उलगुलान संघर्ष संस्था, अ.भा. क्रांतीवीर नारायण सिंह उईके संघर्ष समिती, बिरसा मुंडा आदिवासी महिला मंडळ, निसर्ग आदिवासी महिला बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे मंडपात झालेल्या भाषणात प्रा. डॉ. विनायक तुमराम यांनी या आंदोलनामागील भूमिका मांडली. तदवतच, आदिवासींच्या कोणत्या व्यथा, वेदना व समस्या आहेत, याकडे शासन गांभीर्याने लक्षच देत नाही, असा आरोप करीत आदिवासींच्या हक्कावर घाला घालू नका त्यांची दखल घ्या, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. सुनील कुमरे, संतोष आत्राम, मिनाक्षी गेडाम, लिना कुसराम, सुनील कोवे, भारत थुलकर, गणेश मेश्राम, सचिन मरसकोल्हे, सुनंदा आत्राम, नगराध्यक्ष छाया मडावी यांचीही भाषणे झालीत. मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी कल्पना निळ, मुख्याधिकारी विपीन मुदधा यांना दिले. (तालुका प्रतिनिधी)