शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

शेतकरी संघटनेचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:01 IST

शेतकºयांची संपुर्ण व सरसकट कर्जमुक्ती व्हावी, शेतमालाला रास्त भाव मिळावा, जबरानजोत शेतकºयांना तातडीने पट्टे द्यावे,

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : शेतकºयांची संपुर्ण व सरसकट कर्जमुक्ती व्हावी, शेतमालाला रास्त भाव मिळावा, जबरानजोत शेतकºयांना तातडीने पट्टे द्यावे, यासह इतर बारा मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी राजुरा उपविभागीय कार्यालयावर शेतकरी संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला.राजुरा येथील भवानी मंदिरापासून निघालेला हा मोर्चा भारत चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक मार्गे उपविभागीय कार्यालयावर पोहोचला. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा घोषणा देऊन निषेध केला. या मोर्चाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आ. अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केले. यावेळी प्रभाकर दिवे, अनिल ठाकुरवार, मुर्लीधर देवाळकर, निलकंठ कोरांगे, हरिदास बोरकुटे, प्रभाकर ढवस, नानाजी पोटे, दत्तु ढोके, शेषराव बोंडे, रमेश नळे, दिलीप देरकर, मारोतराव काकडे, देविदास वारे, दिलीप देठे, रवींद्र गोखरे, बंडु राजुरकर, विठ्ठल सोयाम, पोर्णिमा निरांजने, सिंधु बारसिंगे, चंद्रकला ढवस, इंदु बल्की, सुजाता बांबोडे, दिपाली हिंगाणे, इंदु सपाट, संजय करमनकर आदींचा सहभाग होता.या मोर्च्यानंतर उपविभागीय अधिकारी राजा दयानिधी यांना शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. यात सरसकट व संपूर्ण कर्जमुक्ती आणि त्याची मर्यादा ३० जून २०१७ पर्यंत वाढविणे, शेतीपंपाला पूर्ण दाबाची व लोडशेडिंग न करता वीज पुरवठा तसेच शेतकºयांचे थकित विजबिल माफ करावे, सर्व शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव द्यावा, शेतकºयांना नवतंत्रज्ञानाचे व बाजारपेठेचे स्वातंत्र देण्यात यावे, सर्व जबरानजोत शेतकºयांना तातडीने पट्टे वाटप करावे, केंद्र सरकारच्या वनहक्क कायद्यात पट्टा मिळण्यासाठी तीन पिठ्यांची अट रद्द करावी, यासह अनेक मागण्यांचा समावेश आहे. शिष्टमंडळात बंडु राजुरकर, प्रभाकर लोडे, नरसिंग हामने, विठ्ठल पाल, प्रदिप वांढरे, विलास बोबडे, डॉ. मुसळे, देवराव कोयरे, किसन अवताळे, कवडू पोटे, रामदास पायताडे, दामोदर टोंगे, वासुदेव कुडे, बोंडे, नाना बोंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.