शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

शेतकरी संघटनेचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:01 IST

शेतकºयांची संपुर्ण व सरसकट कर्जमुक्ती व्हावी, शेतमालाला रास्त भाव मिळावा, जबरानजोत शेतकºयांना तातडीने पट्टे द्यावे,

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : शेतकºयांची संपुर्ण व सरसकट कर्जमुक्ती व्हावी, शेतमालाला रास्त भाव मिळावा, जबरानजोत शेतकºयांना तातडीने पट्टे द्यावे, यासह इतर बारा मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी राजुरा उपविभागीय कार्यालयावर शेतकरी संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला.राजुरा येथील भवानी मंदिरापासून निघालेला हा मोर्चा भारत चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक मार्गे उपविभागीय कार्यालयावर पोहोचला. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा घोषणा देऊन निषेध केला. या मोर्चाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आ. अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केले. यावेळी प्रभाकर दिवे, अनिल ठाकुरवार, मुर्लीधर देवाळकर, निलकंठ कोरांगे, हरिदास बोरकुटे, प्रभाकर ढवस, नानाजी पोटे, दत्तु ढोके, शेषराव बोंडे, रमेश नळे, दिलीप देरकर, मारोतराव काकडे, देविदास वारे, दिलीप देठे, रवींद्र गोखरे, बंडु राजुरकर, विठ्ठल सोयाम, पोर्णिमा निरांजने, सिंधु बारसिंगे, चंद्रकला ढवस, इंदु बल्की, सुजाता बांबोडे, दिपाली हिंगाणे, इंदु सपाट, संजय करमनकर आदींचा सहभाग होता.या मोर्च्यानंतर उपविभागीय अधिकारी राजा दयानिधी यांना शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. यात सरसकट व संपूर्ण कर्जमुक्ती आणि त्याची मर्यादा ३० जून २०१७ पर्यंत वाढविणे, शेतीपंपाला पूर्ण दाबाची व लोडशेडिंग न करता वीज पुरवठा तसेच शेतकºयांचे थकित विजबिल माफ करावे, सर्व शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव द्यावा, शेतकºयांना नवतंत्रज्ञानाचे व बाजारपेठेचे स्वातंत्र देण्यात यावे, सर्व जबरानजोत शेतकºयांना तातडीने पट्टे वाटप करावे, केंद्र सरकारच्या वनहक्क कायद्यात पट्टा मिळण्यासाठी तीन पिठ्यांची अट रद्द करावी, यासह अनेक मागण्यांचा समावेश आहे. शिष्टमंडळात बंडु राजुरकर, प्रभाकर लोडे, नरसिंग हामने, विठ्ठल पाल, प्रदिप वांढरे, विलास बोबडे, डॉ. मुसळे, देवराव कोयरे, किसन अवताळे, कवडू पोटे, रामदास पायताडे, दामोदर टोंगे, वासुदेव कुडे, बोंडे, नाना बोंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.