शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

संपर्क तुटणाऱ्या गावांत चार महिन्यांचे धान्य पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:03 IST

दरवर्षी रस्ते व पूर परिस्थतीमुळे संपर्क तुटणाऱ्या जिल्ह्यातील १३ गावांना जिल्हा पुरवठा विभागाकडून एकाचवेळी चार महिन्यांचे धान्य पोहचविले जाते.

रस्ते व पूर परिस्थितीचा धसका : पुरवठा विभागाची सर्तकतालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दरवर्षी रस्ते व पूर परिस्थतीमुळे संपर्क तुटणाऱ्या जिल्ह्यातील १३ गावांना जिल्हा पुरवठा विभागाकडून एकाचवेळी चार महिन्यांचे धान्य पोहचविले जाते. यावर्षी ११ गावांना एकाच वेळी चार महिन्यांचे धान्य पुरवठा करण्यात आले असून उर्वरीत दोन गावांना लवकरच धान्य पुरवठा केला जाईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली आहे. संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क तुटत असते. तर काही गावांत जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्याने वाहनाने धान्य पोहचविण्यात अडचणी येतात. त्यामुळे अशा गावांना एकाच वेळी चार महिन्यांचे धान्य पोहोचविले जाते. जिल्ह्यात अशी १४ गावे असून आतापर्यंत ११ गावांना चार महिन्यांचे धान्य पुरवठा करण्यात आले आहे. संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये चंद्रपूर तालुक्यातील वढा, आरवट, शिवणी चोर, पायली भटाळी, राजुरा तालुक्यातील कोलगाव, भद्रावती तालुक्यातील पारोधी, कोची घोनाड, गोंडपिंपरी तालुक्यातील कुलथा, पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव टोक, गंगापूर, ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज, बल्लारपूर तालुक्यातील चारवट, हडस्ती कोरंबी गावांचा समावेश आहे. यापैकी भद्रावती तालुक्यातील पारोधी, कोची घोनाड या दोन गावांना धान्य पुरवठा झालेला नाही. येत्या दोन-चार दिवसांत या गावांनाही चार महिन्यांचे धान्य पुरवठा केला जाईल, असे पुरवठा विभागाने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांची धान्याची समस्या काही प्रमाणात दूर होणार आहे.१३ गावांतील ८ हजार ५३७ लाभार्थीपावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या १३ गावांची लोकसंख्या ८ हजार ५३७ असून या सर्व गावांत ३५० एपीएल शिधापत्रिकाधारक, ६२७ अंत्योदय तर १ हजार प्राधान्य कुटूंबाचे शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना १६७८ क्विंटल गहू तर १७५० क्विंटल तांदूळ असा ३४२९.३ क्विंटल धान्य पोहचविण्यात येणार आहे. यापैकी अर्ध्याहून अधिक धान्य पोहचविण्यात आले आहे.पूर परिस्थितीमुळे व रस्त्यांच्या दुरवस्थेने जिल्ह्यातील १३ गावांत धान्य पोहचविण्यात अडचणी येतात. त्यामुळे या गावांना एकाच वेळी चार महिन्यांचे धान्य पावसाळ्यापुर्वीच पोहचविले जाते. ११ गावांना धान्य पुरवठा करण्यात आले असून उर्वरीत गावत लवकरच धान्य पोहचणार. - आर. आर. मिस्कीन, जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर.