शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

ब्रह्मपुरीच्या देलनवाडी प्रभागाला तलावाचे रूप

By admin | Updated: June 24, 2015 01:28 IST

येथील प्रभाग क्रं. ४ देलनवाडी भागात पहिल्याच पावसाने अनेक सखल भागात पाणी साचल्याने तलावाचे रूप आले आहे.

पालिकेचे दुर्लक्ष : पाणी साचून राहत असल्याने आजार वाढण्याची शक्यताब्रह्मपुरी : येथील प्रभाग क्रं. ४ देलनवाडी भागात पहिल्याच पावसाने अनेक सखल भागात पाणी साचल्याने तलावाचे रूप आले आहे. पाणी बाहेर वाहून जात नसल्याने दुर्गंधी निर्माण होऊन आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पाण्यातून मोठ्यांपासून तर लहान मुलांना ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.देलनवाडी भागातील शेषनगर, आनंदनगर, विद्युत कॉलनी, श्रीनगर, शांतीनगर, प्रबुद्धनगर, शिक्षक कॉलनी, गजानन नगर, आदी भागात नवीन वसाहत निर्माण झाली आहे. यातील काही भागात अनेक नागरिक १५ ते २० वर्षापासून वास्तव्यास आहेत. परंतु, अजुनही भौतिक सुविधा पालिकेने पुरविलेल्या नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पहिला पावसातच वॉर्डवासीयांवर आपत्ती ओढावल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अनेक भागात पाणी साचून असून पाणी बाहेर काढण्यासाठी नाली नसल्याने पाणी जैसे थे आहे. जागोजागी पाणी साचले असल्याने या भागाला तलावाचे स्वरूप आले असून यापूर्वी नागरिकांनी सह्यानिशी निवेदने दिले. मात्र त्यावर कुठलाही निर्णय पालिकेच्या माध्यमातून घेण्यात आला नाही. या भागातून जास्तीत जास्त कराचा भरणा करूनही सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. प्रभागाच्या नगरसेविका डॉ. हेमलता नंदूरकर यांच्या माध्यमातून काही कामे करण्यात आल्याने या भागाची थोडी व्यवस्था सुधारली आहे. परंतू अनेक भागात मात्र समस्यांचा डोंगर उभा असून याकडे दुर्लक्ष होत आहे. (प्रतिनिधी)