शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शेतकरीपुत्रांचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:58 IST

राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त किसानपुत्र फाऊंडेशनतर्फे अन्नदात्यांसाठी सोमवारी चंद्रपुरातील गांधी चौकात अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजता निंबू पाणी पाजून आंदोलनाची सांगता झाली.

ठळक मुद्देकिसानपुत्र फाऊंडेशन : शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे वेधले लक्ष

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त किसानपुत्र फाऊंडेशनतर्फे अन्नदात्यांसाठी सोमवारी चंद्रपुरातील गांधी चौकात अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजता निंबू पाणी पाजून आंदोलनाची सांगता झाली.याप्रसंगी किसानपुत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. विजय बदखल, प्रदीप बोबडे, विजय भोगेकर, हरीश ससनकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, किशोर जोरगेवार, नगरसेवक सचिन भोयर, संदीप आवारी, सुरेश महाकुलकर, अशोक नागापुरे, डॉ. ईश्वर कुरेकर, बळीराज धोटे, प्रा. प्रमोद उरकुडे, वसंत उमरे, संतोष ताजणे, नितीन बन्सोड, सुनील भोयर, उमाकांत धांडे, प्रा. सुरेश चोपणे, दीपक जेऊरकर, आदींची उपस्थिती होती.यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी १९ मार्च १९८६ ला सामूहिक आत्महत्या केली. राज्यातील ही पहिली अधिकृत शेतकरी आत्महत्या. त्यानंतर आजतागायत लाखो शेतकºयांनी गळफास घेत आत्महत्या केली. मात्र शासनाचे शेतकºयांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात विविध सामजिक संघटनांच्या पदाधिकाºयांचा सहभाग होता.वरोरा येथेही शहीद योगेश डाहुले स्मारकासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी नेते मोरेश्वर टेमुर्डे, नितीन मत्ते, शरद जीवतोडे, शरद मडावी, सुधाकर रोहणकर, नामदेव जीवतोडे, अंकुश निब्राड, बंडू झाडे, मनीष शिरसाटे, दिलीप नागराळे, बंडू भोंगळे व तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी सहभागी होते.