शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

पंधरा वर्षांपासून सुरू आहे घरकुलसाठी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : बल्हारपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोठारी येथील आर्थिकदृष्ट्या मागास व पात्र व्यक्तिंना मागील पंधरा वर्र्षांपासून घरकुलसाठी संबंधित अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करीत आहेत़ मात्र, विविध कारणे पुढे करून लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला़रमेश झाडे यांनी घरकुलसाठी ग्रा.पं.च्या कार्यालयात अर्ज दाखल केले होते़ त्यांचे कुटुंबिय दारिद्र्य रेषेखाली येते़ सदर ...

ठळक मुद्देवंचिताची व्यथा : अधिकाºयांकडून अर्जांला केराची टोपली

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : बल्हारपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोठारी येथील आर्थिकदृष्ट्या मागास व पात्र व्यक्तिंना मागील पंधरा वर्र्षांपासून घरकुलसाठी संबंधित अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करीत आहेत़ मात्र, विविध कारणे पुढे करून लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला़रमेश झाडे यांनी घरकुलसाठी ग्रा.पं.च्या कार्यालयात अर्ज दाखल केले होते़ त्यांचे कुटुंबिय दारिद्र्य रेषेखाली येते़ सदर प्रकार एकट्या रमेश झाडे यांची नसून इतर मागास प्रवर्गातील अनेकांच्या बाबत घडला घडला आहे़ सन २०१६-१७ या वर्षात अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास प्रवर्गातील ४४४ दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाल्याची यादी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली.त्यासाठी लाभार्थ्यांकडून कागदपत्राची मागणी करण्यात आली होती. कागदपत्रांची पूर्तता करूनही आजपर्यंत घरकुल देण्यात आले नाही. पंतप्रधान आवास योजनेतून कोठारी येथे ३४ घरकुल मंजूर झाले. त्यांचे कामही सुरु झाले. मात्र, त्यापूर्वी असलल्या ४४४ पैकी १४४ लाभार्थ्यांना घरकुल नामंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. या लाभार्थ्यांचा पंतप्रधान घरकुल योजनेत समाविष्ठ न केल्याने भविष्यात घरकुलचा लाभ मिळण्याची आशा धूसर झाली आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील बहुतेक कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळाला़ मात्र दारिद्र्य रेषेखाली इतर मागास प्रवर्गातील गरीबांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्यात येत आहे.इतर मागास प्रवर्गातील गोरगरीबांचे जीवनमान अतिशय गरीबीचे आहे़मोलमजुरी करुन कुटुंबाचा गाडा हाकतात़ मुलांचे शिक्षण, लग्न करताना त्यांची दमछाक होत आहे. इंदिरा आवास व शबरी योजनेतून अनेक कुटुंबातील दोन-तीन व्यक्तींना तसेच सधन कुटुंबानाही लाभ देण्यात आला. पंतप्रधान योजनेत सध्या मंजूर घरकुल लाभार्थी आर्थिकदृष्ट्या संपन्न असताना त्यांनाही पात्र ठरविण्यात आले आहे.परंतु, जे प्रत्यक्ष योजनेसाठी लाभार्थी आहेत़ ज्यांना घरकुलाची निंतात आवश्यकता आहे़ त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे़ त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी या योजनेची चौकशी करून पात्र व्यक्तिंना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे़