शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

समाजात स्त्रीभ्रृण हत्या अभिशाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:40 IST

लिंग भेद करण्यामुळे सामाजिक संतुलन धोक्यात येत आहे. स्त्री-पुरुष असमानता वाढीस लागणारी मानसिकता धोक्याचे वळण घेत आहे.

ठळक मुद्देचंदनसिंह चंदेल : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : लिंग भेद करण्यामुळे सामाजिक संतुलन धोक्यात येत आहे. स्त्री-पुरुष असमानता वाढीस लागणारी मानसिकता धोक्याचे वळण घेत आहे. शासन लिंग भेद नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करा, ती आशेचा किरण आहे, तिची गर्भात हत्या करू नका, समाजातील स्त्रीभ्रूण हत्या हा अभिशाप असून याला दूर करण्यासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज आहे, असे प्रतिपादन वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी येथे गुरुवारी केले.येथील महात्मा ज्योतिबा फुले तेलगू, उर्दू व हिंदी माध्यमिक विद्यालय, डॉ.झाकीर हुसेन वार्डमध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यक्रमांतर्गत उद्घाटक म्हणून चंदेल बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगर पालिकेच्या उपाध्यक्षा मीना चौधरी, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, नगरसेवक आशा संगीडवार, मुख्याध्यापक राजकुमार मुत्तलवार, सैफुद्दीन, संजय बाजपेयी यांची उपस्थिती होती.यावेळी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे म्हणाल्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नामुळे मुलींना शिक्षणाची दारे उघडली. शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे प्रत्येक क्षेत्रावर महिलांनी दबदबा निर्माण केला आहे. परंतु वंशाचा दिवा म्हणून मुलापेक्षा मुलींना गौण दर्जा दिला जातो, ही मानसिकता बदलावी, असे त्या म्हणाल्या.