शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

कन्हाळगाव अभयारण्यात गुंजणार ‘त्या’ चार बछडयांची डरकाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:55 IST

फोटो निलेश झाडे गोंडपिपरी : वाघांसाठी नंदनवन ठरणाºया कन्हाळगाव अभयारण्यात आता नव्याने भर पडणार आहे. डोंगरगाव-सुकवाशीत आढळून येणाºया ‘त्या’ ...

फोटो

निलेश झाडे

गोंडपिपरी : वाघांसाठी नंदनवन ठरणाºया कन्हाळगाव अभयारण्यात आता नव्याने भर पडणार आहे. डोंगरगाव-सुकवाशीत आढळून येणाºया ‘त्या’ चार बछडयांची डरकाळी येत्या काही दिवसात कन्हाळगाव अभयारण्यात गुंजणार आहे. विशेष म्हणजे, अभयारण्याचा क्षेत्रात दहापेक्षा अधिक वाघांचा आधीच वावर आहे. आंतरराज्यीय पर्यटनाला वाव असलेल्या कन्हाळगाव अभयारण्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मध्य चांदा वनविभाग वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत येणाºया डोंगरगाव-सूकवाशी परिसरात वाघिणीसह चार बछडयांचा वावर असल्याचे आढळून आले आहे. परिसरातील शेतकºयांना, गुराख्यांना वाघिणीसह बछडयांचे दर्शन अनेकदा झाले आहे. वनविभागानेही याला दुजोरा दिला आहे. बाल्यावस्थेत असलेले हे चारही बछडे येत्या काही दिवसात मुक्तसंचार करणार आहेत. कन्हाळगाव अभयारण्यात धाबा परिसरातील बहुतांश वनक्षेत्राचा समावेश आहे. त्यामुळे या चारही वाघांची डरकाळी अभयारण्यात भविष्यात गुंजणार आहे. वाघांच्या बछडयांवर वनविभागाची नजर असून त्यांच्या सुरक्षेसाठी वनविभाग दक्ष आहे.

कोट

डोंगरगाव-सूकवाशी वनक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात पाळीव जनावरे ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या भागात गस्त करीत असताना वाघीण आणि बछड्यांचे पगमार्ग आढळून आले होते.

-एस.जे.बोबडे,

वनपरिक्षेत्राधिकारी धाबा

बॉक्स

दहा वाघ, २३ बिबट्यांची नोंद

नव्यानेच जाहीर झालेल्या कन्हाळगाव अभयारण्यातील वाघाच्या आकडेवारीबाबत मतभिन्नता आहे. दहा वाघ, २३ बिबटयांचा आवास अभयारण्यातील वनक्षेत्रात असल्याची रितसर नोंद वनविभागाकडे आहे. मात्र यापेक्षा अधिक वाघ,बिबट वनक्षेत्रात असल्याचे बोलले जात आहे.या आकडेवारीत आता नव्याने भर पडणार आहे.

बॉक्स

आंतरराज्यीय पर्टनाला वाव

बहुचर्चित कन्हाळगाव अभयारण्य अखेर घोषित झाले. या अभयारण्याला घेऊन अनेकांची उत्सुकता शिगेला गेली होती. वन्यजीव आणि दुर्मिळ प्राण्यांचा येथे अधिवास आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या अभयारण्याला लागून तेलंगणाची सीमा आहे. त्यामुळे कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाल्याने आंतरराज्यीय पर्यटनाला मोठा वाव आहे. गोंडपिपरी तालुक्याला त्याचा लाभ होणार, असे बोलले जात आहे.