शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

रेल्वे बोगद्याखालून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:32 IST

तालुक्यातील चिखली ते कन्हाळगाव दरम्यान रेल्वे बोगद्यांमध्ये अंधार राहत असल्याने नागरिकांना त्याखालून प्रवास करताना अडचणी येतात. गावांकडे जाण्यासाठी अन्य मार्ग नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यातील चिखली ते कन्हाळगाव दरम्यान रेल्वे बोगद्यांमध्ये अंधार राहत असल्याने नागरिकांना त्याखालून प्रवास करताना अडचणी येतात. गावांकडे जाण्यासाठी अन्य मार्ग नाही.चिखलीपासून पूर्वेला ताडभुज, कन्हाळगाव मंदिर तर भसबोरन नावाचा मोठा तलाव व परिसरात शेती आहे. चिखली येथील नागरिक जनावरे चराईसाठी कन्हाळगाव जंगलात नेत असतात. कन्हाळगाव हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. बाहेरगावातील अनेक भाविक मंदिराकडे याच रस्त्याने जातात. याच रस्त्यावर गोंदिया-बल्लारपूर हा रेल्वे मार्ग आहे. काही वर्षांपूवी रेल्वे रूळावरूनच नागरिकांना दळणवळणाचा मार्ग होता. मात्र या रूळावर अनेक अपघात झाले. त्यामुळे सन २०१५ मध्ये रेल्वे प्रशासनाने अपघात कमी करण्यासाठी हा मार्ग बंद केला. त्यावर लाखो रूपये खर्च करून रेल्वे रूळाखाली सिमेंट काँक्रीटचा बोगदा तयार केला. परंतु संबंधित कंत्राटदारांने निकषांचे पालन केले नाही.अपघाताचा धोका रेल्वे बोगद्यात दिवसदेखील अंधार असतो. पावसाळ्यात जोराचा पाणी आल्यास बोगद्यात चार ते पाच फुट पाणी साचून राहते. परिणामी गावाकडे जाण्याचा मार्गच बंद होतो. बोगद्यातून जात असल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.सर्वेक्षण करावेचंद्रपूर-गोंदिया मार्गावरील रेल्वे रूळाच्या बाजूला शेकडो शेतकऱ्यांच्या शेती आहेत. रेल्वे प्रशासनाने अनेक ठिकाणी पूल बांधल्याने शेतीकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. पुलांखाली बोगदे तयार करण्यात आले. त्यांचे सर्वेक्षण करून उपाययोजनेची गरज आहे.

टॅग्स :railwayरेल्वे