शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

रेल्वे बोगद्याखालून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:32 IST

तालुक्यातील चिखली ते कन्हाळगाव दरम्यान रेल्वे बोगद्यांमध्ये अंधार राहत असल्याने नागरिकांना त्याखालून प्रवास करताना अडचणी येतात. गावांकडे जाण्यासाठी अन्य मार्ग नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यातील चिखली ते कन्हाळगाव दरम्यान रेल्वे बोगद्यांमध्ये अंधार राहत असल्याने नागरिकांना त्याखालून प्रवास करताना अडचणी येतात. गावांकडे जाण्यासाठी अन्य मार्ग नाही.चिखलीपासून पूर्वेला ताडभुज, कन्हाळगाव मंदिर तर भसबोरन नावाचा मोठा तलाव व परिसरात शेती आहे. चिखली येथील नागरिक जनावरे चराईसाठी कन्हाळगाव जंगलात नेत असतात. कन्हाळगाव हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. बाहेरगावातील अनेक भाविक मंदिराकडे याच रस्त्याने जातात. याच रस्त्यावर गोंदिया-बल्लारपूर हा रेल्वे मार्ग आहे. काही वर्षांपूवी रेल्वे रूळावरूनच नागरिकांना दळणवळणाचा मार्ग होता. मात्र या रूळावर अनेक अपघात झाले. त्यामुळे सन २०१५ मध्ये रेल्वे प्रशासनाने अपघात कमी करण्यासाठी हा मार्ग बंद केला. त्यावर लाखो रूपये खर्च करून रेल्वे रूळाखाली सिमेंट काँक्रीटचा बोगदा तयार केला. परंतु संबंधित कंत्राटदारांने निकषांचे पालन केले नाही.अपघाताचा धोका रेल्वे बोगद्यात दिवसदेखील अंधार असतो. पावसाळ्यात जोराचा पाणी आल्यास बोगद्यात चार ते पाच फुट पाणी साचून राहते. परिणामी गावाकडे जाण्याचा मार्गच बंद होतो. बोगद्यातून जात असल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.सर्वेक्षण करावेचंद्रपूर-गोंदिया मार्गावरील रेल्वे रूळाच्या बाजूला शेकडो शेतकऱ्यांच्या शेती आहेत. रेल्वे प्रशासनाने अनेक ठिकाणी पूल बांधल्याने शेतीकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. पुलांखाली बोगदे तयार करण्यात आले. त्यांचे सर्वेक्षण करून उपाययोजनेची गरज आहे.

टॅग्स :railwayरेल्वे