शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

धान वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By admin | Updated: October 10, 2015 00:17 IST

तालुक्यात प्रचंड उष्णतेमुळे पीक करपायला लागले आहे. पिकाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून शेतीजवळ ....

पाण्याचे संकट : उष्णतेमुळे पीक लागले करपायलासिंदेवाही : तालुक्यात प्रचंड उष्णतेमुळे पीक करपायला लागले आहे. पिकाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून शेतीजवळ असलेल्या विविध पाणी स्त्रोतून आईल इंजिनच्या साहाय्याने पिकांसाठी पाणी देण्याचे काम सध्या शेतकरी रात्रंदिवस करीत आहे.तालुक्यात सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे खरीप हंगामात पावसाच्या भरवशावर शेतकरी धानाचे पीक घेतात. अशा परिस्थितीत शेतकरी शेताजवळून वाहणारी नदी, नाले, बोडी, तलाव आदीमधून इंजिन व वीज पंपाद्वारे पाणी घेत असतात. यावर्षी पावसाळ्यात पाऊस कमी झाला. दरवर्षी पेक्षा पाऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी नसल्या कारणाने रोवणीच झाली नाही. ज्यांनी विलंबाने रोवणी केली. त्यात धानाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. सध्या मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. उन्हाच्या काहिलीने धान पीक करपू लागले आहे. ते जगविण्यासाठी शेतकरी नाले, नदी आदी स्त्रोतांद्वारे पाणी दिले जात आहे. काही भागात धानावर विविध रोगांचा थैमान असून शेतकरी त्रस्त आहेत. शासनाने तालुका दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)