शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवरील बोंडअळीने शेतकरी हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 00:02 IST

मागील वर्षी कपाशीवरील बोंडअळीने थैमान घातल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले होते. बोंडअळीने हजारो हेक्टरवरील कपाशीला प्रचंड फटका बसला. यावर्षी तर सुरुवातीपासूनच पिकावर बोंडअळी आल्याची चर्चा सर्वत्र पसरल्याने शेतकऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. अनेकांच्या कपाशीवर बोंडअळी दिसून येत असल्याने शेतकरी प्रचंड हादरले आहेत.

ठळक मुद्देचिंतेचे वातावरण : पीक उद्ध्वस्त होण्याच्या धोका

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : मागील वर्षी कपाशीवरील बोंडअळीने थैमान घातल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले होते. बोंडअळीने हजारो हेक्टरवरील कपाशीला प्रचंड फटका बसला. यावर्षी तर सुरुवातीपासूनच पिकावर बोंडअळी आल्याची चर्चा सर्वत्र पसरल्याने शेतकऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. अनेकांच्या कपाशीवर बोंडअळी दिसून येत असल्याने शेतकरी प्रचंड हादरले आहेत.मागील वर्षी चंद्रपूर जिल्ह्यालाच नाही तर अख्या महाराष्टÑात बोंडअळीने थैमान घातले होते. बोंडअळीने कपाशीचे प्रचंड नुकसान केल्याने त्याचा मोठा फटका बसला होता. कापूस शेतकºयांचे नगदी पीक आहे. कापूस पिकावरच शेतकºयांची आर्थिक धुरा अवलंबून आहे.बोंडअळीने गेल्या वर्षी पांढरे सोने उद्ध्वस्त झाले. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे शेतकºयांनी पिकावर केलेला खर्चही भरुन निघाला नाही. यावर्षी खरीपाच्या सुरुवातीपासूनच बोंडअळी असल्याची चर्चा असून बोंडअळीला प्रतिबंध म्हणून शेतकरी विविध उपाययोजना करताना दिसतात.या वर्षीही बोंडअळीचा मोठा विपरीत परिणाम कपाशी पिकावर होण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते.राजुरा, कोरपना, जिवती, वरोरा तालुके कापूस पिकासाठी अग्रेसर मानले जातात. या तालुक्यात पांढरे सोने म्हणून कापूस पिकाला सर्वाधिक पसंती दिली जाते. कापूस नगदी पीक असल्याने सारी भिस्त कापसावर अवलंबून आहे. परंतु, यावर्षी सुरुवातीपासूनच बोंडअळी पतंग आल्याने कपाशीचे पीक यावर्षीही उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी