शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:34 IST

जिल्ह्यातील धानपीक घेणाºया शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. विशेषत: नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, मूल, सावली, गोंडपिपरी, बल्लारपूर तालुक्यात मागील काही वर्षांपासून नानाविध प्रजातीच्या भातपिकाचे उत्पादन घेतल्या जाते.

ठळक मुद्देखरीप हंगाम अडचणीत : बँकांनी सहकार्य करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील धानपीक घेणाºया शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. विशेषत: नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, मूल, सावली, गोंडपिपरी, बल्लारपूर तालुक्यात मागील काही वर्षांपासून नानाविध प्रजातीच्या भातपिकाचे उत्पादन घेतल्या जाते. शेतकरी हंगामाची तयारी करून आता पावसाची प्रतीक्षा करू लागला आहे.सरासरी जून महिना लागल्यानंतर भातपीक उत्पादनासाठी लागणाºया शेतीच्या कामाला सुरूवात होते. परंतु आता मोठा पाऊस पडणे गरजेचे आहे. जून महिना लागून एक आठवडा सपंत आला. मृग नक्षत्र आजपासून सुरूवात झाला. पाऊस न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.हवामान खात्याने १८ जूनपर्यत मान्सून येईल, असा अंदाज वर्तविला आहे. पण शेतकरी पाऊस केव्हा पडेल आणि आपल्या शेताच्या कामाला सुरूवात होईल, याची प्रतीक्षा करीत आहेत. जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे नसल्याने शेतकरी आपल्या परंपरागत शेती व्यवसायाकडे गांभिर्याने बघत आहेत. यंदा पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. हा प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष दिले पाहिजे.शेतीमध्ये नफा होवो की तोटा पण, याशिवाय अन्य व्यवसाय करणे कठीण आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायात नेहमी तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच यंदा केंद्र सरकारने खताचे भाव वाढविले. परंतु, नव्या उमेदीने शेतकरी पैशाची जमवाजमव करून शेती करण्यास सज्ज झाले आहेत. त्याच उमेदीने यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. यावेळी सोयाबीन व कपाशीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली.जून महिना लागून एक आठवडा झाला. पण पाऊस परिसरात झाला नाही. मान्सूनचा पाऊस पडला तर शेतकºयांनी शेतातील जमीन नांगरणी, पाळी भरणे या कामाला सुरूवात केली. पाऊस न झाल्याने ही शेतकºयांची लागवडपूर्वीची कामेही खोळंबली आहेत. मागील वर्षी अल्प उत्पन्न झाल्याने शेतकरी निराशेच्या गर्तेत सापडला. पीक कर्ज न मिळाल्याने पैशाची जुळवाजुळवा करण्यास हतबल झाला. तर दुसरीकडे पाऊस येणार की नाही, या चिंतेने त्याचे लक्ष आभाळाकडे लागले आहे. शेतातील बरीच खोळंबल्यामुळे त्याचा हंगामावर परिणाम होण्याचा धोका शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज