शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

रबीसाठी शेतकरी सावकाराच्या दारी

By admin | Updated: November 8, 2014 01:05 IST

दिवाळीपूर्वी कापसाची विक्री करून शेतकरी रबीच्या तयारीला लागत होते. मात्र यावर्षी वरुणराजाच्या...

चंद्रपूर : दिवाळीपूर्वी कापसाची विक्री करून शेतकरी रबीच्या तयारीला लागत होते. मात्र यावर्षी वरुणराजाच्या वक्रदृष्टीने शेतकऱ्यांना यंदा मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. कापूस संकलन केंद्र अद्याप सुरू झाले नाही. त्यामुळे कापूस शेतकऱ्यांच्या घरीच आहे. रबीची तयारी म्हटले की, पुन्हा पैसे लागणार आहे. त्यामुळे शेतकरी बँक, सावकारांच्या घरच्या चकरा मारत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस दिवाळीपूर्वीपासून निघून घरी पडलेला आहे. कापूस संकलन केंद्र सुरू न झाल्ळाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे दिवाळी अंधारात गेली. रब्बी पिकांच्या पेरण्यासाठी बियाणे घ्यायला देखील त्यांच्याकडे पैसे नाही. त्यामुळे तातडीने कापूस संकलन केंद्र सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वरोरा विधानसभा अध्यक्ष प्रशांत काळे यांनी केली आहे.शेतकरी आपली जमापुंजी लावून शेतात राबराव राबतो. पीक घेतो पण, ते पीक विकायची वेळ आल्यावर सरकार खरेदी केंद्र सुरू करीत नाही. परिणामी दिवाळी पूर्वीपासून कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडला आहे. पैसे हातात न आल्यामुळे यावेळी बाजारही थंंडाच होता. याचा परिणाम व्यापारावही झाला. अनेकांना अंधारातच दिवाळी साजरी करावी लागली. जनतेच्या अपेक्षा घेऊन नवीन सरकार स्थापन झाले. सरकार स्थापनेच्या जल्लोषात व्यस्त आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)