शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

वनमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:33 IST

जमिनीचे पट्टे मिळावे यासाठी राज्य किसान सभा व लाल बावटा खेतमजदूर युनियनच्या नेतृत्वात शेतकरी तसेच शेतमजुरांनी वनमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयावर सोमवारी आक्रोश मोर्चा काढला.

ठळक मुद्देजमिनीचे पट्टे द्या : विविध प्रश्नांकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जमिनीचे पट्टे मिळावे यासाठी राज्य किसान सभा व लाल बावटा खेतमजदूर युनियनच्या नेतृत्वात शेतकरी तसेच शेतमजुरांनी वनमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयावर सोमवारी आक्रोश मोर्चा काढला. वनअधिकार कायद्याअंतर्गत जबदारन जमिनीचे दावे मान्य न झाल्याने अन्याय होत आहे, असा आरोपही मोर्चाकरांनी केला आहे.वनहक्क अधिकार २००६ नुसार जबरान जमिनीचे हक्क मिळावे म्हणून प्रशासनाकडे दावे सादर करण्यात आले होते. मात्र क्षुल्लक त्रुटी काढून अर्ज फेटाळण्यात आले. इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क मंजुरीसाठी तीनपिढ्यांपासून निवास असल्याचा पुरावा सादर करा, अशी अट टाकण्यात आली. याचा जिल्ह्यातील नागरिकांवर अनिष्ट परिणाम झाला. ही जाचक अट रद्द करावी. १९७८ पासून जमिनी कसणाºयांना पट्टे देण्याचा शासनाचा कायदा आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अतिक्रमण धारकांना पट्टे न मिळाल्याने घरकुलपासून वंचित राहण्याची वेळ आली.शेतकरी, शेतमजूर, वनमजूर व ग्रामीण कारागीरांना दरमहा पाच हजार रुपये पेंशन देण्याचा कायदा तयार करावा. डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. भूमिअधिग्रहण कायदा २०१३ ची अंमबजावणी करावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात देण्यात आले.यावेळी राज्यकिसान सभेचे महासचिव नामदेव गावंडे, लालबावटा शेतमजूर युनियनचे शिवकुमार गणवीर, आदिवासी महासभेचे नामदेव कन्नाके, डॉ. महेश कोपुलवार, माधव बांते, विनोद झोडगे, संतोष दास, अशोक सोनारकर, बंन्सी सातपुते, हौसलाल राहगंडाले, अनिल घाटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :forestजंगलMorchaमोर्चा