शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

पैसेवारीने केला शेतकऱ्यांचा घात

By admin | Updated: October 17, 2015 01:33 IST

राज्य सरकारने अलीकडेच घोषित केलेल्या आणेवारीने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा घात केला आहे.

सरकारच्या मते जिल्ह्यात सुकाळ : सर्व गावांची पैसेवारी ५० टक्क्यांवरचंद्रपूर : राज्य सरकारने अलीकडेच घोषित केलेल्या आणेवारीने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा घात केला आहे. जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० टक्क्यांवर असल्याने एकाही गावाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गात कमलीची नाराजी व्यक्त होत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात धान आणि कापसाचे मुख्य पीक आहे. यंदा अगदी अत्यल्प पाऊस पडल्याने धानाचे पीक वाया गेले आहे. अनेक ठिकाणी धान पाण्याअभावी सुकल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कापसाच्या बाबतीही असेच आहे. पिकावर लाल्या रोग आल्याने कपाशी वाया गेली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर असताना जिल्ह्यात दमदार पाऊस झाला होता. त्याचा आधार मिळाल्याने पिके काही प्रमाणात तरली असली तरी अनेक गावांमध्ये पिकांची स्थिती बिकट आहे.जिल्ह्यात मूल, सावली, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड, चिमूर, चंद्रपूर हे तालुके धान पिकात अव्वल आहेत. अन्य ठिकाणी कापूस, सोयाबिनचे उत्पन्न शेतकरी घेतात. मात्र या वर्षी सर्वच ठिकाणी पिके अडचणीत आहेत. प्रकल्पात पाणीसाठा अपुरा असल्याने शेतीसाठी पाणी सोडताना तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. परिणामत: भविष्यात शेतकरी विरूद्ध प्रशासन अशी संघर्षाची स्ष्ट चिन्हे दिसत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)